शिवसेना सर्व पक्षीय, सामाजिक संघटना, व माजी सैनिक यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली…!

शिवसेना सर्व पक्षीय, सामाजिक संघटना, व माजी सैनिक यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली…!शिवसेना सर्व पक्षीय, सामाजिक संघटना, व माजी सैनिक यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली…!
अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहरामध्ये शिवसेना व सर्व पक्षीय समावेशक व सर्व सामाजिक संघटना व माजी सैनिक यांच्या वतीने भव्य तिरंगा रॅली काढण्यात आली, ह्या रॅलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास पुष्पहार हार घालून रॅलीची सुरुवात करण्यात आली ही रॅली आझाद चौक ते डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा आणि विनायक दामोदर सावरकर यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करण्यात आणि या प्रसंगी सर्व माजी सैनिकांचा सत्कार सम्मान करण्यात आला, तिरंगा महायात्रा रॅलीची समाप्ती छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्या समोर करण्यात आले
तसेच ह्या रॅली मध्ये अनेक पक्षाचे पदाधिकारी, पत्रकार उपस्थित होते ह्या रॅलीचे आयोजन शिवसेना शिंदे गटाचे अहमदपूर प्रमुख लक्ष्मण अलगुले यांनी केले होते, तर तिरंगा रॅलीसाठी प्रमुख शिवसेना पदाधिकारी आवर्जून उपस्थीत अँड. श्रीनिवासी क्षीरसागर संपर्कप्रमुख लातूर, ब्रह्माची केंद्रे शिवसेना जिल्हाप्रमुख, भैय्या देशमुख युवासेना निरीक्षक लातूर, आशिफ कीनिवाले अल्पसंख्याक जिल्हाप्रमुख लातूर, कुलदीप भैय्या सूर्यवंशी युवा सेना जिल्हाप्रमुख, उर्मिलाताई भगत युवती महिला जिल्हाप्रमुख, गजानन जाधव डॉक्टर सेल जिल्हा संघ, पांडुरंग बिरादार ग्राहक संरक्षण कक्ष लातूर, प्रीतीताई कोळी जिल्हा संपर्कप्रमुख, चंद्रकांतजी टेंगटोल, डॉ. विश्वनाथ डांगे डॉक्टर सेल जिल्हा प्रमुख,
तालुका प्रमुख गोपिनाथ जायभाये, शहरप्रमुख लक्ष्मण अलगुले
माजी उपजिल्हाप्रमुख गणेश पांचाळ, युवासेना तालुका प्रमुख संगम पाटील,युवासेना शहरप्रमुख सुरज पाटील, महेश चौधरी,
भाजपा पदाधिकारी जिल्हाध्यक्ष दिलीपराव देशमुख मालक, तालुका भाजपा अमित भैय्या रेड्डी,तालुका प्रताप पाटील, ओबीसी संघटना ज्ञानोबा बडगिरे, श्याम यादव,
लक्ष्मण गुट्टे, प्रसाद मद्देवाड, दत्ता शिंदे,प्रविण डांगे,मोहन पांचाळ, अँड गुणाजी भगत,अक्षय कदम, गोविंद हिवरे, लक्कीसिंग बावरी, बालाजी बेंडके, रवि कच्छवे, मधुकर धडे, तसेच या तिरंगा रॅलीसाठी परिश्रम घेतलेले सर्व शिवसेना व देश प्रेमी, सर्व मित्रमंडळ, सामाजिक कार्यकर्ता,व इतर विविध संघटना कार्यकर्ते व पदाधिकारी यांचे आभार मानले व सुत्रसंचलन लक्ष्मण अलगुले यांनी केले.