लातूर जिल्हा

माजी मंत्री आ.संजय बनसोडे यांच्याकडून विश्वशांती बुध्द विहाराची पाहणी

उदगीर (एल पी उगीले) : येथील समाज बांधवांच्या मागणीचा विचार करून विश्वशांती बुद्ध विहाराची निर्मिती केली.गुलबर्गा येथील बुद्ध विहाराप्रमाणे उदगीर...

वाढवणा येथील ग्रामीण रुग्णालयाचा लोकार्पण सोहळा कधी होणार – स्वप्निल अण्णा जाधव

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर तालुक्यातील मोठे गाव असलेल्या वाढवणा येथे, गेल्या पंधरा-वीस वर्षापासून च्या मागणीनंतर शासनाने आता वाढवणा येथे ग्रामीण रुग्णालय...

कामगारांच्या मुलाचा अपघाताने गळा चिरला!! तिथे मदतीला स्वप्निल अण्णा जाधव धावला!!

उदगीर (प्रतिनिधी) तालुक्यातील मौजे मादलापूर येथील बांधकाम कामगार संजय सूर्यवंशी यांच्या घरावरील पत्रे टाकताना अपघात झाला, अपघात इतका मोठा होता...

तायक्वांडो स्पर्धेत छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे यश

उदगीर (प्रतिनिधी) नांदेड येथे आयोजित आंतर महाविद्यालयीन सेंट्रल झोन तायक्वांडो महिलांच्या स्पर्धेत कु सुवर्णा जवळे एम. कॉम. द्वितीय वर्ष ह्या...

ईगल फाऊंडेशनच्या वतीने राष्ट्रीय गरुडझेप…२०२५ साठी पुरस्कार प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

उदगीर (एल पी उगीले)ईगल फाऊंडेशनच्या वर्धापन दिनाचे औचित्य साधून राष्ट्रीय गरुडझेप पुरस्काराचे शानदार वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात येणार आहे. या...

उसाच्या शेतात गांजाची झाडे !!बावकरांच्या टीम पासून लपणार थोडे ?

लातूर (एल पी उगीले) लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने आपली कर्तबगरी दाखवत एका नंतर एक धडाकेबाज मोहीम हाती घेतली...

अहमदपूर-नांदेड रोडवर भीषण अपघात; बसच्या धडकेत तरूणाचा मृत्यू

पोलीस फ्लॅश न्यूज ​अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर-नांदेड रोडवर एका बसच्या धडकेत एका 30 वर्षीय तरूणाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची...

मराठा आरक्षणासाठी तालुक्यातील खंडाळी येथील २७ वर्षीय तरुणाची आत्महत्या​पोलीस फ्लॅश न्युज अहमदपूर, ( गोविंद काळे): मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी आणि गावात कुणबी नोंदी न मिळाल्याने निराश झालेल्या २७ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना दि १२ सप्टेंबर रोजी दुपारी घडली असुन अभिजीत गोविंद सोळंके (वय २७, रा. खंडाळी, ता. अहमदपूर, जि. लातूर) असे या मृत तरुणाचे नाव आहे.

​मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत हा मराठा आरक्षणासाठीच्या विविध आंदोलनांमध्ये सक्रिय होता. त्याला गावामध्ये कुणबी समाजाची कोणतीही नोंद सापडली नाही, ज्यामुळे तो...

​’वाङ्मय मंडळातून घडतो उद्याचा साहित्यिक’ – विलास सिंदगीकर

​ अहमदपूर ( गोविंद काळे): महाविद्यालयीन जीवनात विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो. महाविद्यालयातील वाङ्मय मंडळाच्या माध्यमातून होणाऱ्या विविध स्पर्धांमुळे विद्यार्थ्यांच्या...

कृत्रिम बुद्धिमत्तेचे आव्हान पेलण्याची क्षमता विद्यार्थ्यांमध्ये निर्माण होणे आवश्यक -प्राचार्य डॉ. वसंत बिरादार पाटील

अहमदपूर, ( गोविंद काळे )सध्याच्या काळामध्ये विज्ञानाने विविध क्षेत्रांमध्ये फार मोठ्या प्रमाणात प्रगती केली असून, वाचन संस्कृती जोपासून विद्यार्थ्यांनी कृत्रिम...

error: Content is protected !!