लातूर जिल्हा

लातुरात आठवणीतील स्व. संगमेश्वर बोमणे यांच्या नावाने संगम पार्क

लातूर (प्रतिनिधी) : लातूर शहरात गेली अनेक वर्षांपासून पासून स्व. संगमेश्वर बोमणे यांनी ग्रीन लातूर वृक्ष टीमला सातत्याने केलेल्या मदतीच्या...

साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या स्मृतिदिनानिमित्त विनम्र अभिवादन

औसा (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील तपसेचिंचोली येथे दि. १८ जुलै रोजी थोर विचारवंत, साहित्यिक, कवी, कलावंत, प्रबोधनकार व समाजसुधारक साहित्यरत्न...

अनंतपाळ नूतन विद्यालयात वृक्ष लागवड

शिरुर अनंतपाळ (प्रतिनिधी) : शहरातील श्री अनंतपाळ नूतन विद्यालयात जि.प.च्या उपाध्यक्षा भारतबाई साळुंके व कृषी सभापती गोविंदराव चिलकुरे यांच्या हस्ते...

निबंध स्पर्धेत शारदा स्कूलचे यश

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम व मौखिक आरोग्य कार्यक्रमांतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाच्यावतीने घेण्यात आलेल्या निबंध लेखन स्पर्धेत...

 उदगीर येथे साहित्य सम्राट अण्णाभाऊंना विनम्र अभिवादन

उदगीर (एल.पी.उगीले) : समाजसुधारक, लोकशाहीर, साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्यास राज्यमंत्री संजयजी बनसोडे, माजी आमदार सुधाकरजी भालेराव, जिं.प. अध्यक्ष...

जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठाण लातूर च्या वतीने जिल्हा न्यायालय परिसरात आंतराष्ट्रीय न्याय दिन साजरा

लातूर (प्रतिनिधी) : जिल्हा विषयी सेवा प्राधिकरण व प्रभुराज प्रतिष्ठाण, लातूर च्या वतीने आंतराराष्ट्रीय न्याय दिवस चे औचित्य साधून पक्षकारांना...

ना. संजय जी बनसोडे यांच्या शुभहस्ते फळबाग लागवडीचा शुभारंभ

उदगीर (एल.पी.उगीले) : नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प पोखरा अंतर्गत फळबाग लागवड शुभारंभ प्रसाद फार्म जानापूर रोड गुरधाळ येथे ना....

आषाडी एकादशिला धोंडूतात्या मंदिर कुलुप बंद

सलग दुसरा वर्ष, प्रशासनाच्या आवाहनास भाविकांची साथडोंगरशेळकी (प्रतिनीधी) : मराठवाड्याचे प्रतिपंढरपुर म्हणुन आोळखले जानारे तिर्थक्षेत्र श्री समर्थ धोंडूतात्या महाराज संस्थान...

महिलांचे आणि विद्यार्थिनींचे प्रश्न सोडवणार – तृप्ती पंडित

उदगीर (प्रतिनिधी) : समाजामध्ये महिला आणि विद्यार्थिनी कित्येक वेळा अन्याय सहन करत असतात. त्यामुळे अन्याय करणाऱ्यांची हिंमत वाढते. हे थांबले...

किसान मोर्चा शेतकऱ्यांच्या प्रश्नाला वाचा फोडण्यासाठी मोठे साधन – दीलीपराव देशमुख 

लातूर (एल.पी.उगीले) : भारतीय किसान मोर्चाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे महत्वाचे प्रश्न सोडवता येऊ शकतात. देशभरातील एक प्रभावी संघटन म्हणुन भारतीय जनता...

error: Content is protected !!