लातूर जिल्हा

माजी राज्यमंत्री बच्चुभाऊ कडू यांचा उदगीर दौरा विविध सामाजिक उपक्रमांनी संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : प्रहार जनशक्ती पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आ. बच्चुभाऊ कडू हे उदगीर दौऱ्यावर आले असता उमा चौक येथे महिला...

आ रमेशआप्पा कराड यांच्या प्रयत्नातून लातूर ग्रामीण साठी सव्वा सहा कोटीचा निधी मंजूर

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदार संघातील 35 रस्त्याच्या कामासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून सव्वा सहा कोटी रुपये भाजपाचे जिल्हाध्यक्ष...

कृषी उत्पन्न बाजार समिती तिरंगी सामना होणार? पाचव्या दिवशी ४७ नामनिर्देशन पत्र दाखल

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर कृषी उत्पन्न बाजार समितीची मुदत संपल्याने निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला आहे. दि. २७ ते ३ मार्च...

महेश वाडीकर यांना राज्यस्तरीय महात्मा फुले समाजरत्न पुरस्कार जाहीर

अहमदपूर ( गोविंद काळे ) : श्री संत शिरोमणी सावता माळी सेवाभावी संस्था व महात्मा फुले ब्रिगेड महाराष्ट्र यांच्या संयुक्त...

गुत्तेदाराच्या गलथान व निकृष्ट पाईपलाईन मुळे अहमदपूरकरांना महिन्याला पाणी

शहरातील अनेक प्रभागात खोदूनही पाईपलाईन नाहीपाण्याच्या नवीन टाकीला लागली गळती अहमदपूर : या शहरातील नागरिकांना चार दिवसाला पाणी मिळावे या...

जवाहर एज्युकेशन सोसायटीची निवडणुक जाहिर34 जागेसाठी 6 मे रोजी मतदान,12 वर्षाचा वनवास संपला-प्रदिप खाडे

परळी वैजनाथ ( गोविंद काळे) : परळी शहरातील नावाजलेल्या जवाहर एज्युकेशन सोसायटीची अखेर 12 वर्षानंतर निवडणुक जाहिर झाली.निवडणुक अधिकारी द.ल.सावंत...

सुनेगाव( शेंद्री) येथे अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन

अहमदपूर ( गोविंद काळे) : अहमदपूर तालुक्यातील सुनेगांव(शेंद्री) येथे दरवर्षीप्रमाणे याही वर्षी अखंड हरिनाम सप्ताहाचे आयोजन करण्यात आले असून सतत...

डॉ. सतीश ससाणे यांची समाजशास्त्र अभ्यास मंडळ सदस्य पदी निवड

अहमदपूर ( गोविंद काळे ) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील समाजशास्त्र विभाग प्रमुख डॉ.सतीश गंगाराम ससाणे यांची न्यायमूर्ती तात्यासाहेब आठल्ये...

1 एप्रिल 2023 पासून ऑटो चालकांना ड्रेस कोड व बॅज बाळगणे अनिवार्य

लातूर (एल.पी.उगीले) ऑटो चालकांना युनिफॉर्म कोड आणि बॅज अनिवार्य करण्यात आले आहे. अवैध ऑटो चालकांची संख्या रोखण्यासाठी तथा लहान बालकांना...

लोकशाही वाचवण्यासाठी संविधान बचाव यात्रा गावा गावात काढणार – माजी गृहराज्यमंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : कन्याकुमारी ते कश्मीर पर्यंत खा.राहुल गांधी यांनी 'भारत जोडो यात्रा ' काढली, त्यामुळेच विरोधकांनी खा.राहुल गांधी यांना...

error: Content is protected !!