सामाजिक सलोखाराखत संत ज्ञानेश्वर माऊली प्राथमिक विद्यामंदिरच्या विद्यार्थिनीनी दख्खन उर्दू प्रायमरी स्कूलच्या अल्पसंख्यांक विद्यार्थ्यांना राख्या बांधून रक्षाबंधन सण साजरा.
उदगीर (प्रतिनिधी)रक्षाबंधन साजरा करण्याचा उद्देश म्हणजे भारत हा विविधतेत नटलेला देश आहे. सर्वधर्मसमभाव व समाजातील विविध जाती धर्म हे गुण्यागोविंदाने...
