लातूर जिल्हा

जलसिंचनाचे कार्यक्षेत्र वाढवून शेतक-यांच्या जिवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार – प्रदेशाध्यक्ष जयंतराव पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : मतदार संघात जलसिंचनाचे कार्यक्षेत्र वाढवून शेतक-यांच्या जिवनात आर्थिक सुबत्ता आणण्यासाठी प्रयत्न करणार असे मत जलसंपदामंत्री राष्ट्रवादी...

आशा स्वंयसेविका यांच्या कडून आमदार बाबासाहेब पाटील यांचा सत्कार….

आमदार बाबासाहेबजी पाटील साहेब यांची मुख्यमंत्री यांना पत्रकाद्वारे केलेल्या मागणीस यश… अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्र राज्यातील सुमारे 70 हजार...

राज्याचे जलसंपदा मंत्री जयंतराव पाटील यांचा ग्रामपंचायत कार्यालय सुनेगाव (शेंद्री) शेनी यांच्या वतीने सत्कार

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रवादी परिवार संवाद यात्रेच्या दुसऱ्या टप्प्यातील दुसऱ्या दिवशी दि. २६ जुन रोजी अहमदपूर विधानसभा मतदारसंघाचा आढावा...

बूथ सक्षम करा, माणसे जोडा – ना. जयंत पाटील

उदगीर (अॅड. एल.पी. उगीले ) : विकासाचा वेग वाढवायचा असेल तर आपल्याला माणसं जोडावी लागतील म्हणून बुथ सक्षम करा. वैचारिक...

वर्षा मुस्कावाड यांचा राज्यस्तरीय खुली गायन स्पर्धेत द्वितीय क्रमांक

उदगीर (प्रतिनिधी) : माझी शाळा शैक्षणिक वाहिनी माईंड लाईट न्यूज चॅनल व निर्माण फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने महाराष्ट्राचा सुपर गायक...

महात्मा फुले महाविद्यालयात राजर्षी छत्रपती शाहू महाराज जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : सामाजिक न्यायाचे प्रणेते आणि आरक्षणाचे जनक राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची जयंती येथील महात्मा फुले महाविद्यालयात...

भाजपाने सर्व सामान्याच्या हितासाठी काम केले – अप्पाराव कुलकर्णी

लातूर (प्रतिनिधी) : कॉग्रेसने लोकशाहीचा खुन करून 25 जून 1975 साली देशात आणीबाणी लागू करून देशभर आत्याचार आणि दडपशाही सुरू...

राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टी लातूर जिल्हा उपाध्यक्षपदी अरबाज पठाण यांची निवड…

राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे लातूर जिल्हाध्यक्ष तथा आमदार बाबासाहेबजी पाटील यांनी दिले नियुक्ती पत्र..अहमदपूर (गोविंद काळे) : येथील माजी राज्यमंत्री बाळासाहेब...

सदगुरु वृक्ष मित्र परिवाराकडून उजना नगरीत वृक्षारोपन

उजना (गोविंद काळे) : सदगुरु वृक्षमित्र परिवाराकडून अहमदपुर तालुक्यातील उजना येथे श्री.संत सदगुरुनाथ मठसंस्थानचे मठाधिपती श्री. ईरन्नाथ महाराज यांच्या संकल्पनेतुन...

अहमदपूर शहरात ओबीसी आरक्षणासाठी भाजपाच्या वतीने चक्काजाम आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) : महाराष्ट्रातील ओबीसी चे आरक्षण राज्यातील बेजबाबदार सरकारच्या निष्क्रियपणामुळे सुप्रीम कोर्टात रद्द झाले. हे आरक्षण जो पर्यंत...

error: Content is protected !!