लातूर जिल्हा

‘मुलींचे सक्षमीकरण ही काळाची गरज’ – सुनंदा कुलकर्णी

​अहमदपूर: (गोविंद काळे)​येथील किलबिल नॅशनल स्कूलमध्ये किशोरवयीन मुलींचे सक्षमीकरण या महत्त्वाच्या विषयावर एक दिवसीय चर्चासत्र व मार्गदर्शन शिबिर नुकतेच आयोजित...

किलबिल नॅशनल स्कूलचा नेटबॉलमध्ये डंका! तीन वयोगटात अजिंक्यपद, विभागीय स्पर्धेसाठी निवड

​अहमदपूर: ( गोविंद काळे)​जिल्हा क्रीडा कार्यालय, लातूर आणि किलबिल नॅशनल स्कूल यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक ११ ऑक्टोबर रोजी किलबिल नॅशनल...

अहमदपूर बसस्थानक लातूर जिल्ह्यातील सर्वोत्कृष्ट ठरावे: मनसे जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह भिकाने

​अहमदपूर ( गोविंद काळे ) अहमदपूर येथे प्रगतीपथावर असलेल्या नवीन बसस्थानकाच्या बांधकामाची पाहणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) जिल्हाध्यक्ष डॉ. नरसिंह...

एकसंघ राहून अतिवृष्टीमुळे आलेल्या संकटावर मात करु : आ.संजय बनसोडे

उदगीर (एमपी उगीले) : मागच्या दोन, तीन महिन्याच्या काळात आपल्या भागामध्ये मोठ्या प्रमाणात अतिवृष्टी झाली व त्यामुळे पशुधनासह शेती पिकाचे...

छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयात वाणिज्य अभ्यास मंडळाचे उद्घाटन

उदगीर (एल पी उगिले) छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयामध्ये वाणिज्य अभ्यास मंडळाच्या उद्घाटनाचा कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राचार्य डॉ. आर....

पद्मश्री दादा इदाते यांचा जागतिक शिखर परिषदेमध्ये सत्कार

रत्नागिरी (प्रतिनिधी)पद्मश्री दादा इदाते यांनी भटक्या व विमुक्त समाजाच्या कल्याणासाठी व त्यांच्या शिक्षणासाठी केलेल्या मौल्यवान योगदानासाठी तसेच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या...

तांबोळी यांनी साठवून ठेवला गुटखा!!मुरुड पोलिसांनी दिला त्यांना झटका !!

लातूर /प्रतिनिधीलातूर जिल्ह्यातील मुरुड परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात महाराष्ट्र शासनाने प्रतिबंधित केलेला गुटखा आणि सुगंधित तंबाखू विक्री होत असल्याची चर्चा होत...

मनपाच्या निवडणुकीत “एक वार्ड – एक उमेदवार” पद्धत लागू करावी; चार उमेदवार पॅनल प्रणालीमुळे मतदार व उमेदवार हैराण – सुनील मंदाडे यांची निवडणूक आयुक्तांकडे मागणी

लातूर (प्रतिनिधी)लातूरचे सामाजिक कार्यकर्ते सुनील हरिभा मंदाडे यांनी महाराष्ट्र राज्य निवडणूक आयुक्तांकडे निवेदन देऊन एक महत्वाची मागणी पुढे ठेवली आहे....

भगवान बुद्ध व बाबासाहेबांचे विचार परिवर्तनाचे दीपस्तंभ – ना. संजय शिरसाठ

अहमदपूर ( गोविंद काळे)अहमदपूर काळेगाव येथे भगवान गौतम बुद्ध, भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर आणि माता रमाई यांच्या पुतळ्याचे अनावरण करताना महाराष्ट्र...

मराठवाड्याच्या संकटात शेतकऱ्यांसोबत आनंदाने दिवाळी साजरी करा!यशवंत विद्यालयाच्या ५ विद्यार्थ्यांचा परभणी आकाशवाणीवरून कळकळीचा संवाद

​ अहमदपूर ( गोविंद काळे ) मराठवाड्यातील पूर परिस्थितीमुळे शेतकरी बांधवांचे पिकाचे मोठे नुकसान झाले आहे, हजारो एकर जमीन पाण्याखाली...

error: Content is protected !!