लातूर जिल्हा

उत्कृष्ट कार्याबद्दल बचतगटातील पदाधिकाऱ्यांचा सत्कार

अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरातील अग्रणी बँक असलेल्या बॅंक ऑफ महाराष्ट्र शाखेच्या वतीने सलग पाच वेळेस कर्ज घेऊन...

देऊळवाडीत कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानचे राजस्तरीय साहित्य पुरस्कार वितरण

उदगीर (प्रतिनिधी) : तालुक्यातील देऊळवाडी येथील कै. विठ्ठलराव केदार प्रतिष्ठानच्या वतीने राज्यस्तरीय उत्कृष्ट वाड:मय पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते....

ग्रामीण भागातील मुलांनी खेळाबरोबरच शिक्षणाला ही महत्त्व दयावे – राहुल केंद्रे

उदगीर(एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांनी खेळ आणि शिक्षण यांचा समन्वय ठेवावा. शालेय अभ्यासासोबत च मैदानी खेळांना प्राधान्य द्यावे. असे आवाहन...

पुण्यातील तळेगाव हादरले, भरदुपारी चौकात गोळीबार करुन कोयत्याने वार करत हत्या

पिंपरी चिंचवड (केशव नवले) : जनसेवा विकास आघाडीचे संस्थापक अध्यक्ष किशार आवारे यांच्यावर तळेगाव नगरपरिषदेच्या कार्यालयासमोर प्राणघातक हल्ला झाला, या...

सांगवी मन्याड नदीच्या पुलावर वाहनधारकांना अडवून लुटमार

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तालुक्यातील सांगवी सुनेगाव येथील मन्याड नदीच्या पुलावर वाहनधारकांना अडवून लूटमार करण्यात आल्याची घटना दि.९...

भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचे स्वागत

अहमदपूर ( गोविंद काळे) : भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचा अहमदपुरात सत्कार करण्यात आला. गणेश हाके पाटील यांच्या...

रस्ता सोडूनच पुढील काम करावे ; स्थानिकांकडून उपोषण व आत्मदहनचा इशारा… !

जिल्हाधिकारी यांना दिले निवेदन… ! अहमदपूर (प्रतिनिधी) : शहरातील चारटांगी येथील पुर्वीचा रस्ता व नाली बांधुन देण्यात येईल याची लेखी...

रस्त्यावर पडणाऱ्या पावसापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ राज्यभर राबविणार – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

लातूर (प्रतिनिधी) : रस्त्यावर पडणारे पावसाच्या पाण्यापासून भूजल पुनर्भरणाचा ‘लातूर पॅटर्न’ अतिशय उपयुक्त आहे. यापुढे रस्त्यांची कामे करताना हा पॅटर्न...

एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांचे बँक खाते क्रमांक संकलनास प्राधान्य द्यावे – सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण

लातूर,(एल.पी.उगीले) : राज्यातील 14 आत्महत्याग्रस्त जिल्ह्यांमधील पात्र एपीएल शिधापत्रिकाधारक शेतकरी लाभार्थ्यांना अन्नधान्याऐवजी रोख रक्कम देण्याची घोषणा अर्थसंकल्पात करण्यात आली आहे....

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते मनरेगा पुस्तिका, ‘शासन आपल्या दारी’ अभियानाच्या भित्तीपत्रिकेचे प्रकाशन

लातूर (एल.पी.उगीले) : ग्रामीण भागातील सर्वसामान्य जनतेपर्यंत शासनाच्या योजना पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात ‘शासन आपल्या दारी’ अभियान राबविले जाणार आहे. या अभियानाची...

error: Content is protected !!