लातूर जिल्हा

म्हाडा कॉलनीतील मंदिराचे पावित्र्य धोक्यात अवैद्य धंद्याचा विळखा जोरात

उदगीर (विशेष प्रतिनिधी) : उदगीर शहराच्या आजूबाजूला पसरलेल्या नवीन वस्तीमध्ये अवैध धंदे मोठ्या गतीने वाढू लागली आहेत. त्याला कारण काय...

भानुदास शिंगडे यांचे दुःखद निधन

अहमदपूर : दि.29.05. 22 तालुक्यातील अंधोरी येथील प्रगतिशील शेतकरी भानुदास संतराम शिंगडे यांचे दि. 28 रोजी शनिवारी सायंकाळी सहा वाजता...

देवणी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गणेश सोंडारे यांनी दिली नागरिकांना सूचना

देवणी (प्रतिनिधी) : तालुक्यातील नागरिकांना सूचना आहे की सध्या उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळे नागरिक घराला लॉक /कुलूप लावून घराच्या स्लॅबवर/ गच्चीवर...

तंबाखू किंवा तंबाखूजन्य पदार्थ खाताय…? तोंडात चट्टा आलाय? … वेळ दवडू नका… 31 मे ला तपासून घ्या..!!

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात दि. 31 मे जागतिक तंबाखू विरोधी दिनानिमित्त मुख कर्करोग तपासणी शिबिरांचे आयोजन जिल्ह्यातील सर्व उपकेंद्र,...

उत्पन्नाचे प्रमाणपत्र नाही दिल्यास संगांयो लाभार्थ्यांचे अनुदान बंद होणार

अहमदपूर (गोविंद काळे) : विशेष साहाय्यक योजनेतंर्गत संजय गांधी निराधार अनुदान योजना व श्रावणबाळ निवृत्ती वेतन योजनांचे लाभार्थी यांनी दि....

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची १३९वी जयंती शहरात उत्साहात साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : आपल्या देशाच्या स्वातंत्र्यासाठी तब्बल सत्तावीस वर्षे शिक्षा भोगलेले क्रांतिकारकांचे मुकुटमणी, थोर समाजसुधारक, कवी, लेखक, नाटककार, शाहिर,...

महात्मा फुले महाविद्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्यावतीने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांची जयंती...

अवैध हातभट्टी दारू अड्यावर छापा; 3 लाख 62 हजाराचा मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 08 गुन्हे दाखल लातूर (प्रतिनिधी) : जिल्ह्यात अवैधरीतीने हातभट्टी दारूची निर्मिती व विक्री करणाऱ्यावर कारवाई करण्याचे...

जलजन्य व साथ रोग नियंत्रणासाठी जिल्ह्यातील आरोग्य विभाग “अलर्ट मोडवर”

लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यात आता कोविड रुग्ण शून्यावर आहेत पण आता पावसाळा येतो आहे. पावसाळ्यात जलजन्य साथ रोग आजार...

शिवसैनिकांनी निवडणुकांसाठी सज्ज राहावे – कांबळे

उदगीर (अ‍ॅड.एल.पी.उगीले) : येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका कोणत्याही क्षणी जाहीर होऊ शकतात. त्यासोबतच महाआघाडी जो निर्णय घेईल त्या निर्णयाला...

error: Content is protected !!