लातूर जिल्हा

लातूर ग्रामीणमध्ये काँग्रेसचे पानिपत केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही – आ रमेशआप्पा कराड

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण विधानसभा मतदारसंघात गेल्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने धुर्तनीती अवलंबून विजय संपादन केला.कर्तुत्व आणि हिम्मत असती तर...

देवणीला पूर्णवेळ स्वतंत्र गटविकास अधिकारी मिळाले

देवणी(प्रतिनिधी) : देवणी पंचायत समितीचे गटविकास अधिकारी पद हे बऱ्याच दिवसापासून रिक्त होते. देवणीचा पदभार उदगीर चे गटविकास अधिकारी महेश...

महावितरण कंपनीला झालेय तरी काय? वाढवणा बु येथिल विज सतत होतेय गुल?

वाढवणा बु (हुकूमत शेख) : वाढवणा बु हे गाव उदगीर तालुक्यातील सर्वात मोठे गाव असुन येथे 33केव्ही सबटेशन देखील आहे....

ग्राहक जनजागृती व्यापक प्रमाणात हवी – अभिजीत औटे

उदगीर (एल.पी.उगीले) : सध्या आधुनिक तंत्रज्ञान आणि संगणक युगाचा आधार घेऊन सर्वसामान्य ग्राहकांना फसवण्याचे प्रकार मोठ्या प्रमाणात वाढले आहेत. हे...

दरोड्याच्या तयारीत असलेल्या कुख्यात आरोपींना शस्त्रासह अटक

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर जिल्ह्यात कायदा आणि सुव्यवस्था टिकून राहावा, यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी जिल्ह्यातील पोलीस यंत्रणेला...

१६ कोटी पाणीपुरवठा योजनेचा आ.बनसोडे यांच्या हस्ते भुमीपुजन

उदगीर (एल.पी.उगीले): उदगीर शहराचे उपनगर म्हणून परिचित असलेले मलकापूर हे गाव तालुक्यातील सर्वाधिक लोकसंख्येचे गाव आहे. या गावातील नागरिकांना भविष्यात...

डाॅ. आंबेडकर जयंती महोत्सव समितीच्या अध्यक्षपदी सय्यद ताहेर हुसेन तर कार्यअध्यक्ष बाळासाहेब पाटोदे यांची बिनविरोध निवड

उदगीर (एल.पी.उगीले) : भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार बोधिसत्व विश्वरत्न परमपूज्य डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची १३२ व्या सार्वजनिक जयंती महोत्सव समितीची कार्यकारणी...

ग्रामपंचायत ने गटारातील गाळ नाही काढल्यामुळे दुर्गधित घाण पाणी रस्त्यावर

वाढवणा बु. (हुकूमत शेख) : वाढवणा बु, येथील गटारीचे घाण दुर्गंधीत पाणी रस्त्यावर आल्याने पादचाऱ्यांना त्रास होत आहे. अनेक वर्षांपासून...

कासार सिरसी परिसरात गारांचा मुसळधार पाऊस, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान

निलंगा (बालाजी मिलगिरे) : कासार सिरसीसह परिसरात विजेच्या कडकडासह गारांचा मोठा पाऊस पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. काल दुपारी...

पानगाव येथे शेतकरी संघटनेचा अन्नत्याग सुरू

पानगाव (प्रतिनिधी) : सरकारच्या शेतकरी विरोधी धोरणामुळे आजपर्यंत देशात सुमारे ४ लाखांपेक्षा जास्त शेतकऱ्यांनी आपले जीवन संपवले आहे.याची सुरुवात १९...

error: Content is protected !!