लातूर जिल्हा

रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ अहमदपूरात जोडे मारो आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले...

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर – आमदार बाबासाहेब पाटील

लातूर जिल्हा बँकेकडून चेअरमन-सचिवांचा सन्मानअहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीपासूनच आमदार बाबासाहेब पाटील यांच्या...

सांस्कृतिक विविधतेत एकता हीच भारताची जगात ओळख – डॉ.पुष्पिता अवस्थी

अहमदपूर (गोविंद काळे) : भाषा आणि संस्कृतीवर भौगोलिक वातावरणाचा प्रभाव असतो, भौगोलिक वातावरणात सांस्कृतिक जनजीवनाची जडणघडण होते. भौगोलिक दृष्ट्या भारताची...

राष्ट्रीय सेवा योजनेतून व्यक्तिमत्त्वाचा सर्वांगीण विकास होतो – प्रोफेसर अनिल मुंढे

अहमदपूर (गोविंद काळे) : राष्ट्रीय सेवा योजना हे युवकांच्या सर्वांगीण व्यक्तिमत्व विकासाचे महत्त्वाचे व्यासपीठ आहे, यातून खऱ्या अर्थाने व्यक्तिमत्त्वाचा विकास...

विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासात राष्ट्रीय सेवा योजनेचे महत्त्वपूर्ण योगदान – प्रा.डॉ. रामकृष्ण बदने

मुखेड (गोविंद काळे) : राष्ट्रीय सेवा योजनेची सूरुवात २४ सप्टेंबर १९६९ रोजी महात्मा गांधी यांच्या जन्मशताब्दी वर्षाचे औचित्य साधून करण्यात...

दयानंद कला मध्ये राष्ट्रीय सेवा योजना वर्धापन दिन साजरा

17 ते 24 सप्टेंबर सप्ताह साजरालातूर (प्रतिनिधी) : भारत सरकारच्या शिक्षण मंत्रालयाने महात्मा गांधी यांच्या जन्म शताब्दी वर्षानिमित्त 24 सप्टेंबर...

घरफोड्या करणाऱ्या फरार सराईत गुन्हेगाराला अटक; चोरीच्या 2 मोटारसायकली, सोन्या चांदीचे दागिने सह 2 लाख 9 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त

स्थानिक गुन्हे शाखेची कामगिरी लातूर (एल.पी.उगीले) : जिल्ह्यातील विविध ठिकाणी चोऱ्या,घरफोड्या करून,मोटार सयकल चोरून कमी किमतीत विकायचे आणि एशोआराम करायचे...

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालय क्रॉस कंट्री 10 कि.मी.धावणे स्पर्धेत प्रथम क्रमांकानी विजेता

उदगीर (प्रतिनिधी) : दि. 23 व 24 सप्टेंबर 2022 रोजी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ , नांदेड अंतर्गत कै. रसिका...

उदयगिरीच्या प्रणिता विभूतेची थलसेना शिबिरासाठी निवड

उदगीर (प्रतिनिधी) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयातील राष्ट्रीय छात्र सेनेची कॅडेट प्रणिता विभूते हिची 14 ते 25 सप्टेंबर 2022 कालावधीत...

महात्मा फुलेंचे साहित्य समाज परिवर्तन करणारे आहे – डॉ. शिवाजीराव जवळेकर

उदगीर (एल.पी.उगीले) : महात्मा फुले यांनी मराठी साहित्यामध्ये खूप मोलाचे योगदान दिलेले आहे. गुलामगिरी, शेतकऱ्याचा आसुड अशासारख्या ग्रंथातून त्यांनी साहित्यात...

error: Content is protected !!