लातूर जिल्हा

सावत्र भावाने केला आपल्याच भावाचा खुन

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथे नळाचे पाणी भरण्याच्या कारणावरून दि 25 एप्रिल रोजी सावत्र भावानेच भावाचा खून केल्याची...

सुरभी प्रवेश प्रक्रिया मार्गदर्शन केंद्रामार्फत नीट UG 2022 ऑनलाईन नोंदणी चे 5 दिवसीय भव्य शिबीर

परळी वैजनाथ ( गोविंद काळे) : शहर व परिसरातील विद्यार्थ्यांंना नीट UG 2022 चा ऑनलाईन नोंदणी फॉर्म भरण्यासाठी अपुरी माहिती...

केंद्राच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करू नये

माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकर लातूर (प्रतिनिधी) : केंद्र शासनाच्या कोट्यावधीच्या विशेष निधीतून उभारण्यात आलेल्या सुपरस्पेशालिटी हॉस्पिटलचे खाजगीकरण करून सर्वसामान्यांना किफायतशीर...

लातुरात विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी साजरा होणार महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा

लातूर (प्रतिनिधी) : जगतज्योती महात्मा बसवेश्वर यांचा जन्मोत्सव सोहळा यावर्षी विविध धार्मिक व सामाजिक उपक्रमांनी हर्षोल्हासात साजरा केला जाणार आहे....

श्री सिद्धीविनायक मंदीर, शाम नगर येथे अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेस प्रारंभ

लातूर (प्रतिनिधी) : शहरातील शाम नगर येथील श्री सिद्धीविनायक मंदीरामध्ये अखंड हरिनाम सप्ताह, ज्ञानेश्वरी पारायण व भागवत कथेस बुधवार दि....

डॉ.संदीपान जगदाळे यांना महाराष्ट्र शासनाचा कार्यक्रमाधिकारी प्रशंसा प्रमाणपत्र पुरस्कार प्रदान

लातूर (प्रतिनिधी) : राष्ट्रीय सेवा योजना लातूर विभागीय समन्वयक व दयानंद कला महाविद्यालयातील प्रा.डॉ.संदीपान जगदाळे यांना महाराष्ट्र शासनाचा राष्ट्रीय सेवा...

देशातील प्रत्येक राज्यात किसान मोर्चाच्या माध्यमातून शासनाच्या विविध कृषी योजनांची जनजागृती करणार – माजी आ. शिवाजीराव पाटील कव्हेकर

दिल्ली/ लातूर : गेल्या आठ वर्षांमध्ये मा.पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांच्या सरकारने शेतकर्‍यांसाठी आर्थिक प्रगती साधणार्‍या विविध योजनास मान्यता दिली आहे....

ग्रामपंचायतीच्या शाश्वत विकासासाठी केंद्रेवाडी येथे ग्रामसभा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण देशात केंद्र शासनाकडून राबविण्यात येत असलेल्या ग्रामस्वराज अभियानांतर्गत ग्रामपंचायतच्या शाश्वत विकासासाठी ग्रामसभा घेणे बंधनकारक होते...

निसर्गाचा बिघडत असलेल्या समतोल राखण्यासाठी वृक्षारोपण आणि संवर्धन गरजेचे – सयाजी शिंदे

अहमदपूर (प्रतिनिधी) : निसर्गाचा बघडत असलेला समतोल हा मानवासाठी धोक्याची घंटा आहे. त्यामुळे प्रत्येकाने वृक्षारोपण करून त्यांचे संवर्धन करणे काळाची...

श्रीमद् भागवत ग्रंथातून जीवनाला दिशा मिळते – ह.भ.प कृष्णा महाराज दस्तापूरकर

अहमदपूर (गोविंद काळे) : संपूर्ण वेदांचा सार व मृत्यूला मंगलमय बनणारा ग्रंथ तसेच मानवी जीवनासाठी कल्याणकारी आणि जीवनाला दिशा देणारा...

error: Content is protected !!