लातूर जिल्हा

जीवनात घडणाऱ्या प्रत्येक क्षणाचा आनंद मनमुराद लुटावा – सुरेश जैन

लातुर (प्रतिनिधी) : दयानंद कला महाविद्यालय राष्ट्रीय सेवा योजना विभाग आयोजित ‘पर्यावरण जलव्यवस्थापन व स्वच्छ भारत अभियान आणि युवक-युवती नेतृत्त्व...

बियाणी हत्याकांडा प्रकरणी चौकशी मागणी साठी अहमदपूरात उपजिल्हाधिकारी कार्यालयावर मूक मोर्चा

अहमदपूर (गोविंद काळे) : नांदेड येथे बांधकाम व्यावसायिक,समजातील 73 गरीब गरजूंना अल्पकिमतीत घरे बांधून देणारे समाज भूषण,व्यवसायातून हजारो तरुणांना रोजगार...

भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या जिल्हा उपाध्यक्षपदी ज्ञानोबा चाटे यांची निवड

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्याचे धडाडीचे सामाजिक कार्यकर्ते ज्ञानोबा चाटे यांची रविंद्र देविदी मुंबई प्रणित भ्रष्टाचार निर्मुलन समितीच्या लातुर जिल्हा...

ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्राचा 10 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील "स्पर्श" द एम्फटाटीक टच सेवा भावी संस्था अंतर्गत ज्ञानदीप स्पर्धा परीक्षा केंद्र यांचा आज 10...

प्रा. वैशाली मून यांना पीएच. डी. प्रदान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील प्रा. वैशाली दिनेश मून यांना सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाने पीएच. डी प्रदान करण्यात आली आहे....

अहमदपूर भिमोत्सव अध्यक्षपदी आदित्य गुळवे..!

अहमदपूर (गोविंद काळे) : प्रतिवर्षाप्रमाणे याहीवर्षी सह्याद्री मंचच्या वतीने भिमोत्सव सामाजिक उपक्रमाने साजरा करण्याचा मानस एका बैठकीत करण्यात आला. बैठकीत...

सामाजिक कार्यकर्ते सहदेव व्होनाळे यांना समाजरत्न पुरस्काराने सन्मानित

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील धानोरा येथील सामाजिक कार्यकर्ते सहदेव सुर्यकांत होनाळे यांना महात्मा फुले ब्रिगेड व संत शिरोमणी सावता...

निष्पाप पुजाऱ्याच्या हत्याऱ्यास फाशीची शिक्षा द्यावी; बहुभाषिक ब्राह्मण सभेची मागणी

अहमदपूर (गोविंद काळे) : शेपवाडी ता अंबेजोगाई जि बिड येथील निष्पाप पुजाऱ्याच्या हत्याऱ्यास फाशीची शिक्षा देण्यात यावी अशी मागणी बहुभाषिक...

कव्हा गावातच रोजगार निर्मितीसाठी अराईज अगरबत्ती उद्योगाची उभारणी – सौ.प्रतिभाताई पाटील कव्हेकर

लातूर (प्रतिनिधी) : वर्षातील साडेतीन मुहूर्तापैकी महत्त्वपूर्ण असलेल्या गुडी पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर अराईज अगरबत्ती उद्योगाचे उद्घाटन करण्यात आले.बचत गटाच्या माध्यमातून...

महाराष्ट्रात जी एम बियाण्यांच्या चाचण्या सुरु करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने संमती द्यावी

दिल्ली (प्रतिनिधी) : कांद्याच्या दरातील घसरण रोखण्यासाठी शासनाने मुल्य स्थिरिकरण निधी अंतर्गत कांदा खरेदी सुरु करावी व शेतीसाठी दर्जेदार वीज...

error: Content is protected !!