महाराष्ट्र

शेतकऱ्यांच्या व जनतेच्या विरोधातील भाजप सरकारला सत्तेतून हाकला – प्रवीणअण्णा जेठेवाड

नांदेड (एल.पी.उगीले) : भाजप ने शेतकऱ्यांना संपवण्यासाठी 3 काळे कृषी कायदे आणले होते. ह्या विरुद्ध देशातील शेतकरी संघटना एक होऊन...

नांदेड शहरात वटपौर्णिमा उत्साहात साजरी; पतीच्या उदंड आयुष्यासाठी सुवासिनींचे साकडे

नवविवाहित सौभाग्यवतींच्या उत्साहाला उधाण ! नांदेड (प्रतिनिधी) : सवाष्ण स्त्रियांसाठी पवित्र असणारे, पतिव्रतेचे महात्म्य वर्णन करणारे आणि सुवासिनींच्या उत्साहाला उधान...

अहमदनगरकरांसाठी महत्त्वाची बातमी; कोणी मुलींची छेड काढली तर ?

भारतीय संस्कृतीत महिलांना देवीचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र असे असले तरी समाजात असेही अनेक लोक असतात जे महिलांना नाहक...

गैरप्रकार झालेल्या भरती परीक्षेला आरोग्य विभागाचा हिरवा कंदील

राज्यभरात 28 फेब्रुवारी रोजी घेण्यात आलेल्या आरोग्य विभागाच्या परिक्षेत प्रचंड गोंधळ व गैरप्रकार झाल्याचे उघड होऊनही, राज्य सरकारने भरती परिक्षेला...

भेटा वयाच्या विसाव्या वर्षी भारतीय सैन्यदलात लेफ्टनंट झालेल्या अभिषेक आणि कुलदीपला

कोंडवे गाव आज भलतंच सजलेलं. गावच्या पारावर बॅण्डपथक उभारलेलं. चांगले-चुंगले कपडे नेसून ग्रामस्थ एकत्र येऊ लागलेले. सार्‍यांच्याच चेहर्‍यावर आनंद ओसंडून...

राष्ट्रवादी काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, सी पी आय या राष्ट्रीय पक्षाचा दर्जा रद्द, निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय

नवी दिल्ली (प्रतिनिधी) : देशभरात डावी आघाडी बनवण्यासाठी अग्रेसर असलेल्या ममता बॅनर्जी यांच्या तृणमूल काँग्रेस, शरदचंद्रजी पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस...

नांदेड जिल्ह्याच्या एस आर ओ पदीएम जी पाटोळे रुजू

नांदेड (प्रतिनिधी) : नाशिकरोड आर एम एसचे कर्तव्यदक्ष एम जी पाटोळे यांची सुपरवायझर पदावरून एस आर ओ पदी नांदेड येथे...

केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले यांचा माजी आ.शिवाजीराव पाटील कव्हेकरांच्या हस्ते सत्कार

लातूर (दयानंद स्वामी) : केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना.रामदास आठवले हे लातूर दौर्‍यावर आले असता भाजपा नेते तथा किसान मोर्चा...

सर्व घटकांना दिलासा देणारा पहिलाच महाराष्‍ट्राच्‍या इतिहासातील अर्थसंकल्‍प

भाजपाचे जिल्‍हाध्‍यक्ष आ. रमेशअप्‍पा कराड यांची प्रतिक्रिया लातूर (प्रतिनिधी) : नमो शेतकरी महासन्‍मान योजना, जलयुक्‍त शिवार-२ सुरू करणार, महिलांना एस.टी....

राज्यकर्त्यांनी शेतीला महत्त्व दिल्यास भारत महासत्ता होईल – माजी कुलगुरू डॉ. मोहम्मद इकबाल अली

अहमदपूरच्या महात्मा फुले महाविद्यालयात झाले आंतरराष्ट्रीय परिषदेचे थाटात उद्घाटन…! अहमदपूर (गोविंद काळे) : शेती हे भारताचे सर्वांत मोठे बलस्थान असून...

error: Content is protected !!