लातूर जिल्हा

यशवंत विद्यालयात लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य टिळक यांची पुण्यतिथी साजरी.

अहमदपूर ( गोविंद काळे) येथील यशवंत विद्यालयात साहित्यसम्राट लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आणि लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची पुण्यतिथी...

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे १०३ व्या जयंती लासोना येथे संपन्न

साहित्यरत्न लोकशाहीर डॉ अण्णाभाऊ साठे यांचा विचार प्रत्येकाच्या घरा घरात पोहचला पाहिजे - अंकुशराव माने देवणी (लक्ष्मण रणदिवे) : देवणी...

‘ मुक्तांगण ‘मध्ये अण्णा भाऊ साठे, लोकमान्य टिळक यांना अभिवादन

लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या विशालनगर भागातील साई मंदिरासमोरील ' मुक्तांगण इंग्लिश स्कूल ' मध्ये चिमुकल्यांनी अण्णा भाऊ साठे जयंती आणि...

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून साहित्यिक शरद गोरे यांना संधी द्यावी – ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची मागणी

पुणे : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक...

अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडला- प्रा. राहुल पुंडगे

उदगीर(एल.पी.उगीले):- अण्णाभाऊ साठे एक थोर समासुधारक होते. त्यांनी समाज जागृती करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अत्यंत गरीब आणि हलाखीची परिस्थिती असल्यामुळे...

देवणी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : देवणी येथील लोकजागृती शिक्षण संस्थेचे सचिव, भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवानराव...

पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा बेमुदत संप चालू

उदगीर(एल.पी.उगीले) : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कायद्यामध्ये बदल करून, नवीन खासगी कॉलेजांना मान्यता देण्याचा निर्णयासह इतर मागण्यांसाठी राज्यातील...

आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

लातूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रेणापूर नगरपंचायत अंतर्गत मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना बांधकाम करणे आणि बालाजी...

अहमदपूर बसस्थानकातील घाणी विरोधात मनसेचा एल्गार

मनसेने उपरोधिक पणे घातला घाणीला हार. अहमदपूर ( गोविंद काळे ) शहराच्या बसस्थानकातील घाणीमुळे आणि तेथे पसरलेल्या दुर्गंधीने शहराच्या मुख्य...

नोकरी कडून व्यवसायाकडे भगवान कदम यांचे दमदार पाऊल – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

उद्योग व्यवसाय कडे वाटचाल म्हणजे आत्मनिर्भर्तेकडे सक्षम पाऊल होय व्यवसायामुळे स्वतःला आणि इतरांनाही रोजगार मिळतो उद्योग व्यवसायाची वाढ म्हणजे समाजाच्या...

error: Content is protected !!