लातूर जिल्हा

नैसर्गिक संकटात शेतकऱ्यांना दिलासा! सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी केली अहमदपूरमधील अतिवृष्टीग्रस्त भागाची पाहणी

​अहमदपूर ( गोविंद काळे ) सहकार मंत्री बाबासाहेब पाटील यांनी अहमदपूर तालुक्यात नुकत्याच झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या प्रचंड नुकसानीची पाहणी करत,...

अहमदपुरात ‘आय लव्ह मोहम्मद’ ; मुस्लीम बांधवांचा विराट आक्रोश मोर्चा

​अहमदपूर ( गोविंद काळे ) कानपूरमध्ये 'आय लव्ह मोहम्मद' बॅनर लावल्यावरून निर्माण झालेल्या वादाच्या निषेधार्थ अहमदपूर येथे सकल मुस्लीम बांधवांनी...

अक्षरभूषण पुरस्काराने मिथुन वाडीकर यांना सन्मानित करण्यात आले

उदगीर (प्रतिनिधी)येथील अक्षरनंदन मराठी प्राथमिक शाळा मलकापूर येथे समर्थ सेवाभावी संस्था धनेगाव मार्फत आदर्श शिक्षक मिथुन राजेंद्र वाडीकर यांना अक्षरभूषण...

उदयगिरी महाविद्यालयाचा अभिमान : विद्यापीठातून एम.एस्सी. कॉम्प्युटर मॅनेजमेंटमध्ये टॉप तीन

उदगीर (प्रतिनिधी) स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ, नांदेड तर्फे उन्हाळी 2025 मध्ये घेण्यात आलेल्या एम.एस्सी. (कॉम्प्युटर मॅनेजमेंट) परीक्षेत महाराष्ट्र उदयगिरी...

जिल्हा बँकेचा पोटनियम दुरुस्ती प्रस्ताव अखेर मागे,भरत चामले यांच्या पाठपुराव्याला यश

उदगीर(एल.पी.उगीले) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पोटनियमामधील दुरुस्ती प्रस्ताव अखेर मागे घेण्यात आला आहे. स्वर्गीय रामचंद्र पाटील तळेगावकर सहकारी...

आरोग्य शिबीरातुन गरजु रुग्णांना नवसंजिवनी मिळते – आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) स्त्री ही कुटुंबाचा आधार असून, समाजात तिचे आरोग्य आणि सवयी भावी पिढीसाठी महत्त्वाच्या ठरतात. भारतीय समाजात स्त्रियांना विविध...

दिव्यांग मुलांची तपासणी शिबिर संपन्न

उदगीर (एल पी उगीले)महाराष्ट्र विधी सेवा प्राधिकरण मुंबई व जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, लातूर यांच्या अंतर्गत द तालूका विधी सेवा...

उदगीर तालुक्यातील अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे नुकसान – तत्काळ दुरुस्तीची काँग्रेसतर्फे मागणी

उदगीर (एल पी उगिले ) तालुक्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे रस्ते व पुलांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण...

स्वच्छता ही सेवा उपक्रमांतर्गत ग्रामपंचायत मार्फत महाश्रमदान संपन्न

उदगीर (एल पी उगीले) स्वच्छता ही सेवा 2025 अभियानांतर्गत मराठवाडा मुक्ती दिन अर्थात 17 सप्टेंबर ते 2 ऑक्टोबर या दरम्यान...

संपूर्ण कर्जमाफीच शेतकऱ्यांवरील संकट दुर करू शकेल – विवेक जाधव

उदगीर (एल पी उगिले)लातूर जिल्ह्यातील शेतकरी पुन्हा एकदा गंभीर संकटात सापडले आहेत. गेल्या काही दिवसांत झालेल्या अतिवृष्टीमुळे पिकांचे प्रचंड नुकसान...

error: Content is protected !!