लातूर जिल्हा

खा.काळगे यांच्या विजया निमित्त अभिषेक करून जल्लोष

उदगीर (एल.पी.उगीले) : लातूर लोकसभा मतदार संघातून भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे डॉ.शिवाजी बंडप्पा काळगे प्रचंड बहुमताने विजयी झाल्यास अतनूर येथील...

मृगाच्या पहिल्याच पावसाने प्रशासनाची दानादान, नाल्या तुडुंब भरल्या, आडतीवरचा माल भिजला

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर विधानसभा मतदारसंघात मृग नक्षत्राचा पाऊस जोरदार बरसला, त्यामुळे उदगीर शहरातील नाल्या तुडुंब भरल्याने घाण...

निकृष्ट कामाचे धिंडवडे, रस्त्यावरिल खड्डे बनले डबक्यांचे अड्डे !!

उदगीर (एल.पी.उगीले) : शहरात नागरिकांच्या सुविधांचा विचार करून रस्ते, नाल्यांची सोय तत्कालीन आमदार चंद्रशेखर भोसले यांच्या काळात झाली होती. त्यानंतर...

“राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष-शरदचंद्र पवार” पक्षाच्या “रोप्यमहोत्सवी” वर्धापन दिन साजरा

लातूर (एल.पी.उगीले) : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने त्यांचा रोप्य महोत्सवी वर्धापन दिन मोठ्या उत्साहात राष्ट्रवादी भवन, राजीव गांधी...

शाळेची तयारी : अवघा १५ दिवसांच्या व्यवसायामुळे रिटेल थंड; मध्यमवर्गीय ग्राहकांवर भिस्त

अहमदपूर( गोविंद काळे ) : आयसीएससी आणि सीबीएससी शिक्षणक्रमांच्या इंग्रजी माध्यमांच्या खासगी शाळांमध्ये शाळेतूनच विद्यार्थ्यांनी शालेय साहित्य, गणवेश घेणे सक्तीचे...

महात्मा फुले महाविद्यालयात महाराणा प्रताप यांची जयंती साजरी

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयात राष्ट्रीय सेवा योजना व सांस्कृतिक विभागाच्या वतीने मेवाड चे राजे महाराणा प्रताप...

राष्ट्रीय महामार्गावरचा दिशादर्शक नाम फलक पडून एका दुचाकी स्वाराचा जागीच मृत्यु

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील महादेववाडी पाटी जवळ राष्ट्रीय महामार्ग क्र ३६१ वर अहमदपूर कडून शिरूर ताजबंदकडे जाणाऱ्या दुचाकी स्वाराच्या...

महात्मा बसवेश्वरमध्ये एमपीएससी/यूपीएससी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन आणि व्यक्तिमत्व विकास केंद्राचे उद्घाटन

लातूर (प्रतिनिधी) : प्रभारी प्राचार्य डॉ. संजय गवई यांनी कला, वाणिज्य, विज्ञान, व्यवसाय अभ्यासक्रम व तत्सम शाखेतील बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांना...

पु अहिल्यादेवीची सादिया नीट मध्ये ६६२ गुण घेऊन ग्रामीण भागातून अव्वल

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील सांगवी सु येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाची विद्यार्थिनी कु.सय्यद सादिया महेताब हिने...

शिवराज्याभिषेकामुळेच स्वराज्याला ‘सार्वभौमत्व’ प्राप्त झाले – डॉ. संतोष पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : छत्रपती शिवाजी महाराजांच्या संघटनात्मक कार्यामुळे महाराष्ट्रात सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक मूल्ये खोलवर रुजली गेली. स्वराज्याचे...

error: Content is protected !!