आपल्या जीवनानुभवांनाच शब्दरूपाने साहित्यातून अजरामर केले पाहिजे – प्राचार्य डॉ. वसंत बिरादार
अहमदपूर (गोविंद काळे) : विद्यार्थ्यांनी वाचनाबरोबरच लेखनही केले पाहिजे. आपण लिहितो त्या अक्षरांना अर्थवत्ता प्राप्त होण्यासाठी जीवनात आलेल्या अनुभवांनाच शब्दरूप...
