लातूर जिल्हा

भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सवानिमित्ताने लातूर पंचायत समितीच्यावतीने आज कविसंमेलन

लातूर (प्रतिनिधी) : लातूर पंचायत समितीच्या वतीने,भारतीय स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाच्या निमित्ताने रविवार,दि.१४ ऑगस्ट २०२२ रोजी दुपारी ४ वाजता पंचायत...

जिल्हा काँग्रेसच्या आझादी गौरव पदयात्रेचा शानदार शुभारंभ

लातूर तालुक्यातील काटगाव, टाकळी, जेवळी, नागझरी येथील पदयात्रेला ग्रामीण भागात मोठा प्रतीसाद लातूर (प्रतिनिधी) : देशाला स्वातंत्र्य मिळवण्यासाठी व स्वातंत्र...

वैजापूरे परिवाराच्या वतीने शेकडो तरुणांना उद्योगाला लावले – प्रा सिद्धेश्वर पटणे

उदगीर ( प्रतिनिधी ) : उदगीर येथील सुप्रसिद्ध युवा उद्योजक, महात्मा गांधी बँकेचे अध्यक्ष, एक दिलखुलास व्यक्तिमत्व म्हणून ओळखले जाणारे...

मातृभूमी महाविद्यालयाने तिरंगा रॅलीतून केली जनजागृती, तिनशे विद्यार्थ्यांना ध्वज प्रदान

तिरंगा हातात घेत ,तिनशे विद्यार्थ्यांची साखळी , उदगीरकरांचे वेधले लक्ष उदगीर : आझादी का अमृत महोत्सव आंतर्गत मातृभूमी महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी...

श्यामार्य कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत झेंडावंदन उत्साहात साजरा

श्यामार्य कन्या विद्यालयात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सव अंतर्गत झेंडावंदन उत्साहात साजरा करण्यात आले. यावेळी या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक लोकमतचे...

कौशल्याधारित आणि बहुविद्याशाखीय शिक्षण काळाची गरज – कुलगुरू डॉ.उद्धव भोसले

उदगीर (प्रतिनिधी) : महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात माजी विद्यार्थ्यांचा मेळावा संपन्न झाला. मेळाव्यास प्रमुखआतिथी स्वामी रामानंद तीर्थ मराठवाडा विद्यापीठ नांदेड चे...

लाॅयन्स क्लब इन्टरनॅशनल क्लबचा पदग्रहण सोहळा कार्याक्रमाचे आयोजन

उदगीर ( प्रतिनीधी ) : उदगीर येथील लॉयन्स क्लब इंटरनॅशनललॉयन्स क्लब उदगीर व लायन्स क्लब उदगीर उमंग 'पदग्रहण सोहळा २०२२-२३...

बनशेळकी सोसायटीच्या चेअरमनपदी प्रल्हाद महाजन,व्हा चेअरमनपदी गुरुनाथ आंबेगावे‌

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर तालुक्यातील बनशेळकी येथील विविध विकास सहकारी सोसायटीच्या चेअरमनपदी तिसऱ्यांदा प्रल्हाद वैजनाथ महाजन वव्हा चेअरमनपदी गुरुनाथ विरशेटी...

मनसे शेतकरी सेनेच्या तालुकाध्यक्षपदी बापूराव जाधव यांची नियुक्ती

उदगीर : उदगीर तालुक्यात सामाजिक कार्याची तसेच शेतकऱ्यांच्या समस्येबाबत वेळोवेळी केलेल्या आंदोलनाची दखल घेत मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने जिल्हाध्यक्ष...

आम्हाला स्वातंत्र्य मिळणार कधी ? आक्रोश मोर्चात तृतीयपंथीयांनी मांडला समस्यांचा पाढा

उदगीर (प्रतिनिधी) : आपल्या देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने सर्वत्र आनंदात सुवर्ण महोत्सव साजरा केला जात...

error: Content is protected !!