लातूर जिल्हा

मराठा सेवा संघाच्या वतीने मान्यवरांचा व कोरोना योध्याचा सन्मान

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील मराठा सेवा संघाच्या वतीने विविध पक्षातील निवड झालेल्या नूतन मान्यवरांचा व कोरोना काळात जीवाची पर्वा...

रिलायन्स फाऊंडेशन आणि ग्रामीण महीला विकास संस्था देवणी अंतर्गत रेशन वाटप

देवणी (प्रतिनिधी) : रिलायन्स फाऊंडेशन आणि ग्रामीण महिला विकास संस्था देवणीच्या वतीने भूमिहीन, मोलमजुरी ,विधवा, परित्यक्त्या, अपंग ,एकल महिला ,...

शेतकऱ्यास पुन्हा दलालाच्या जाळ्यात अडकविण्याचा ठाकरे सरकारचा डाव – भाजप नेते पाशा पटेल यांचे टीकास्त्र

लातूर (प्रतिनिधी) : ठाकरे सरकारच्या कृषी कायद्यांमधील प्रस्तावित सुधारणा म्हणजे निव्वळ धूळफेक असून केंद्र सरकारने आपल्या कायद्यांद्वारे शेतकऱ्यांना देऊ केलेले...

जिच्या हाती पाळण्याची दोरी…तीच माऊली जग उद्घारी…आजीने केले नातवाला गायक

औसा (प्रतिनिधी) : जिच्या हाती पाळण्याची दोरी तीच माऊली जग उद्घारी…असं म्हणणं वावग ठरणार नाही पण राजनचा जन्मएका गोंधळी घराण्यात...

डोंगरशेळकी येथे सुवर्ण बिंदू प्राशन शिबीर संपन्न

डोंगरशेळकी (प्रतिनिधी) : येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल,आरोग्यवर्धिनी उपकेंद्र डोंगरशेळकी आणि शतायु आयुर्वेद यांच्या संयुक्त विद्यमाने पुष्या नक्षत्रानिमित्त 0 ते...

दयानंद शिक्षण संस्थेने माणूस घडवण्याचे मोठे कार्य केले

अत्याधुनिक क्रिकेट स्टेडियममुळे लातूरच्या क्रीडा क्षेत्रातील वैभवात भर पडेलभूतपूर्व केंद्रिय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर लातूर (प्रतिनिधी) : लातूरच्या शैक्षणीक उपक्रमात...

डोंगरशेळकी येथे सुवर्ण बिंदू प्राशन शिबीर संपन्न

उदगीर ( एल.पी.उगीले ) : उदगीर तालुक्यातील डोंगरशेळकी येथे राष्ट्रवादी काँग्रेस डॉक्टर सेल,आरोग्यवर्धिनी उपकेंद्र डोंगरशेळकी आणि शतायु आयुर्वेद यांच्या संयुक्त...

काँग्रेस च्या वतीने इंधन दरवाढ व महागाई विरोधात लातूरात सायकल रॅली

बैलगाडी मध्ये वाहन ठेवून लातूरात वाहनाची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढली लातूर (प्रतिनिधी) : केंद्रातील भारतीय जनता पक्षाच्या चुकीच्या धोरणामुळे पेट्रोल,डिझेल,एलपीजी गॅस,...

अकार्यक्षम जिल्हा उपनिबंधकांना काळे फासणार; शेतकरी संघटना

शेतकरी संघटनेचे अध्यक्ष अनिल घनवट यांनी पणन संचालकांना दिला इशारा लातूर (प्रतिनिधी) : गेल्या तिन-चार वर्षांपासून शेतकरी संघटना कृषी उत्पन्न...

“आली महागाईची मंदी, बंद झाली चारा चंदी, बेंदराला उपाशी नंदी, कसा पुजू दारामंदी”

(अर्थपूर्ण कवितांनी रंगले राज्यस्तरीय ऑनलाइन कवी संमेलन) (देवणी) : कोरानाचे संकट, वाढती महागाई, संकटातील शेतकरी, बदलेला माणूस, स्त्री सक्षमीकरणाची गरज...

error: Content is protected !!