Main Story

Editor’s Picks

Trending Story

सामान्य माणूस हाच योजनांचा केंद्रबिंदू – शफी शेख

उदगीर (एल.पी.उगीले)शासनाच्या सर्व योजना या सामान्य माणूस केंद्रस्थानी ठेवून आखलेल्या असतात,या योजना ग्रामदरबारच्या माध्यमातून थेट जनतेपर्यंत पोहचत आहेत असे प्रतिपादन...

सुदर्शन बोराडे यांना पुरस्कार जाहीर

उदगीर (एल.पी.उगीले) लातूर येथील सामाजिक कार्यकर्ते सुदर्शन बोराडे यांना आदर्श युवा समाजसेवक पुरस्कार, नुकताच जाहीर झाला. त्यांच्या सामाजिक कार्याची दखल...

जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी जाणून घेतली मतदार यादी अद्ययावतीकरण विषयी राजकीय पक्ष, प्रतिनिधींची मते

लातूर (एल.पी.उगीले) : मतदार याद्या तयार करण्याच्या प्रक्रियेचा राजकीय पक्ष हे महत्वाचा भाग आहेत. त्यामुळे मतदार याद्या तयार करणे, त्यांचे...

ग्रंथामध्ये ज्ञानाचे झरे, ज्ञानी बनण्यासाठी ग्रंथालयात जायला हवे-डॉ. जनार्धन वाघमारे

लातूर (एल.पी.उगीले): ग्रंथासारखा दुसरा मित्र नाही. या जगात ज्याला कोणी नाही, त्याच्या पाठीशी ग्रंथ उभे राहतात. ग्रंथामध्ये ज्ञानाचे झरे असतात,...

करडखेल पाटी याठिकाणी बस थांबे, पथदिवे बसविण्यात यावेत : विवेक जाधव

उदगीर (एल.पी.उगीले) लातूर महामार्गाला हेर, जंगमवाडी, जायबाची वाडी, करवंदी, वायगाव, साताळा, कुंभारवाडी, करडखेल, भाकसखेडा, करडखेल आदी गावांना जोडणारे ठिकाण म्हणजे...

बालाजी संभाजी केंद्रे यांची पोलीस उप-निरीक्षक पदी पदोन्नती

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर पोलीस स्टेशन येथे मागील तीन वर्षापासुन सहाय्यक पोलीस उपनिरिक्षक पदावर कार्यरत असलेले बालाजी संभाजी केंद्रे...

पिम्मी एजंट लूटमार प्रकरणी तीन आरोपींना प्रत्येकी 7 वर्षाची सक्त मजूरीची शिक्षा व 30,000/- रू दंड

अहमदपूर (गोविंद काळे) : शहरातील टेंभुर्णी रोडवर इ.सन 2023 मध्ये रात्री 11.30 वाजता एक पिग्मी एजंट बँकेची पिग्मीची जमा केलेली...

दारू बंदी साठी उजना येथील वयोवृद्धाचे अनोखे लोटांगण आंदोलन

शहरातील रस्त्यासह महापुरूषांच्या पुतळ्या भोवती केले लोटांगण आंदोलन अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील उजना येथील वयोवृध्द ६० वर्षीय एका इसमाने...

विद्यावर्धिनी विद्यालयात वन्यजीव संरक्षण कार्यशाळा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील विद्यावर्धिनी विद्यालयात विद्यार्थ्यांसाठी साप आणि अन्य वन्यजीवांचे बचावकार्य कसे करावे.प्राणी जीव आपल्या जीवनातील अविभाज्य घटक...

खरीपहंगाम २०२४ मध्ये शेती पिकाच्या नुकसानीसाठी ई-केवायसी२५ मार्चपर्यंत करुन घ्यावी

अहमदपूर (गोविंद काळे) : खरीप हंगाम २०२४ मध्ये माहे जून ते आक्टोबर २०२४या कालावधीत लातूर जिल्हयात अतिवृष्टीने झालेल्या शेतीपिकांच्या नुकसानीपोटी...

error: Content is protected !!