लातूर जिल्हा

सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त गोरगरिब व गरजुंना अन्नधान्याच्या किटचे वाटप

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर मतदारसंघांचे आमदार बाबासाहेब पाटील यांचे सुपूत्र, सिध्दी शुगरचे संचालक सुरजभैय्या पाटील यांच्या १४ मे च्या...

जिल्ह्यात लसीकरणासाठी जास्तीची लस उपलब्ध करून 18 ते 45 वयोगटासाठी लसीकरण चालू करा..!

सम्राट मित्रमंडळाची शासनाकडे मागणी अहमदपूर ( गोविंद काळे ) :कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी तातडीने पून्हा एकदा 18 ते 45 या वयोगटातील...

कोविड आजाराचा म.फुले आरोग्यदायी योजनेत समावेश – डॉ.नरसिंग भिकाणे

औरंगाबाद खंडपीठाचा जिल्हाधिकाऱ्यांना आदेश अहमदपूर ( गोविंद काळे ) : महाराष्ट्रात 85 टक्के असलेल्या गोरगरिबां साठी शासन दरवर्षी प्रत्येकी दीड...

नोंदणी करण्यापासून लस मिळेपर्यंतच्या पूर्ण प्रक्रियेत नागरिकांना मदत करा – आमदार बाबासाहेबजी पाटील

फोनद्वारे कार्यकर्त्यांना आवाहन…!! अहमदपूर ( गोविंद काळे ) : चाकुर विधानसभा मतदारसंघातील राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी च्या सर्व कार्यकर्त्यांना ग्रामीण व...

कै.मोहनराव पाटील आयुर्वेद रूग्णालय कोरोना रूग्णासाठी ठरत आहे जिवनदायीनी

अहमदपूर( गोविंद काळे ) : मतदारसंघात कोरोनाची रुग्णसंख्या वाढत असल्याने ऑक्सिजन बेड कमी पडायला लागल्या . त्यामुळे रुग्ण आणि त्यांच्या...

अहमदपूर येथे कोरोना रुग्णांसाठी डॉ.पांडुरंग श्रीराम कदम हे ठरत आहेत देवदूत

अहमदपूर : अहमदपूर या शहरांत 22 एप्रिल पासून डॉ. कदम यांचे कोरोना हॉस्पिटल सुरुवात करण्यात आले असुन येथे रुग्णांचे योग्य...

दिवसभरात 1007 रुग्णांना मिळाला डिस्चार्ज

नवीन 622 कोरोनाबाधित रुग्ण लातूर (प्रतिनिधी) : लातूर जिल्ह्यातील 72629 रुग्ण उपचाराने आजपर्यंत बरे झाले आहेत. आज नवीन 622 कोरोनाबाधित...

राजकीय हेव्या-दाव्यात जनतेला भरडू नका- निवृत्ती सांगवे

उदगीर (प्रतिनिधी) : सध्या कोरोना संसर्गाची साखळी तोडण्यासाठी संचार बंदी, लॉकडाउन या पर्याया सोबतच मोठ्या प्रमाणात लसीकरणाचा ही प्रचार आणि...

“रूग्ण सेवा हीच ईश्वर सेवा” ;पाच तरुणांचा समाजासमोर आदर्श घेणारा उपक्रम

अहमदपूर शहरातील पाच तरूण ठरत आहेत कोरोना रूग्णांसाठी अन्नदुत अहमदपूर ( गोविंद काळे ) : शहरातील कोवीड हॉस्पीटल विविध इतर...

जाती अंताच्या लढ्याला गतीमान करने आवश्यक – बी.एल.खंदारे

अहमदपूर ( गोविंद काळे) : भारतीय समाज व्यवस्था जातीमध्ये विभाजित झाल्यामुळे राष्ट्राच्या प्रगतीमध्ये बाधा निर्माण होत असुन जाती अंताच्या लढ्याला...

error: Content is protected !!