श्री पांडुरंग विद्यालय, कल्लूर येथे “पंख हलवणारा पोपट” उपक्रमाने दिला पक्षीसंवर्धनाचा संदेश
उदगीर (एल.पी.उगीले) :उन्हाळ्यात पाण्याच्या टंचाईमुळे अनेक पक्ष्यांना जीव गमवावा लागतो. वाढते शहरीकरण, जंगलतोड आणि हवामान बदल यामुळे अनेक पक्ष्यांच्या अधिवासावर...
