अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकांचे पंचनामे करून शेतकऱ्यांला तात्काळ मदत द्या – माजी मंत्री विनायकराव पाटील यांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी
अहमदपुर (गोविंद काळे) :गेल्या आठवडाभर झालेल्या संततधार पावसामुळे पिके पाण्याखाली गेली आहेत,तर अनेक ठिकाणी गोगलगाईने पिक फस्त केल्याने अहमदपूर व...
