Main Story

Editor’s Picks

Trending Story

लातूर जिल्ह्यातील वन अच्छादित क्षेत्र वाढवण्याची अत्यंत गरज – प्रा अनिल चवळे

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत कनिष्ठ महाविद्यालयात पर्यावरण जनजागृती, जागतिक वसुंधरा दिन आणि जलसंवर्धन सप्ताहानिमित्त विशेष मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन...

12 बोर्ड परीक्षेत यशवंत ज्यु. कॉलेज ची यशाची परंपरा कायम

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील यशवंत ज्यु. कॉलेज ची यशाची परंपरा कायम राखत विज्ञान शाखेचा 95.62 टक्के, आणि कला विभाग,...

ज्ञानेश्वर माऊली ट्रॅक्टर पार्ट्स अँड डेकोरेशन व ऑईल सेंटरला आग; सहा लाखाचे नुकसान

अहमदपूर (गोविंद काळे) शहरातील लातुर- नांदेड रोडवर असलेल्या ज्ञानेश्वर माऊली ट्रॅक्टर पार्ट्स अँड डेकोरेशन व ऑईल सेंटर या दुकानाला दि...

टंचाईग्रस्त गावांना तात्काळ टँकरने पाणीपुरवठा करा, बहुजन विकास अभियानाची मागणी……..

उदगीर (प्रतिनिधी) उदगीर विधानसभा मतदारसंघातील सर्वच गावासाठी वॉटर ग्रीड आणि केंद्र शसनाची जलजीवन मिशन योजना लागू झाल्याने आणि यापैकी काही...

सैनिकी विद्यालयाचा बारावी विज्ञानचा १०० टक्के निकाल

उदगीर (प्रतिनिधी)महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने उच्च माध्यमिक प्रमाणपत्र बारावी परीक्षेचा निकाल ऑनलाइन जाहीर केला .श्री छत्रपती...

सामान्य रुग्णालय उदगीर येथे जनजीवनणी प्रतिष्ठानच्या मोफत थंड पाणी वाटप

उदगीर (प्रतिनिधी) जनजीवणी प्रतिष्ठाणच्या वतीने उन्हाळ्यात सामान्य रुणालय उदगीर येथील रुग्णांच्या नातेवाईकांना पिण्यासाठी थंड पाण्याची मोफत सोय व्हावी, म्हणून जलदात्यांच्या...

अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाचा गौरवशाली निकाल – विज्ञान विभाग १००% तर कला विभाग ९०.६७%*

उदगीर (प्रतिनिधी) शहरातील नामांकित उर्दू माध्यमाची शैक्षणिक संस्था अल-अमीन उच्च माध्यमिक विद्यालयाने यंदाच्या बारावी परीक्षेत आपली गुणवत्ता सिद्ध करत शंभर...

छत्रपती शिवाजीराजे महाविद्यालयाचे 12वी बोर्ड परीक्षेत घवघवीत यश

उदगीर (प्रतिनिधी)किसान शिक्षण प्रसारक मंडळाच्या छत्रपती शिवाजी राजे महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी 12 वी बोर्ड 2025 परीक्षेत घवघवीत यश मिळवले. महाविद्यालयाचा एकूण...

सताक्षी राठोड चा हाकेतांडा ग्रामस्थांच्या वतीने सत्कार

रेणापूर (प्रतिनिधि) जिल्हा परिषद प्राथमिक शाळा हाकेतांडा ता.रेणापूर जि.लातूर येथील माजी विद्यार्थीनी कु. सताक्षी काशिनाथ राठोड या विद्यार्थिनीने महाराष्ट्र राज्य...

अतनुर येथे ग्रंथराज ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाची सांगता

जळकोट (प्रतिनिधी)महाराष्ट्र ही संतांची भूमी आहे. म्हणून या भूमीला खर्‍या अर्थाने संत परंपरेच अनुष्ठान लाभलं आहे. संत परंपरेमुळे महाराष्ट्राला मोठा...

error: Content is protected !!