Main Story

Editor’s Picks

Trending Story

स्थानिक गुन्हे शाखेची अवैध धंद्यावर कारवाई. 50 लाख 68 हजार रुपयांचा मुद्देमाल हस्तगत. 11 गुन्हे दाखल

लातूर (एल. पी. उगिले) : लातूर जिल्हा स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने एकापाठोपाठ एक तपास लावत अवैद्य धंद्यावर ही अंकुश ठेवला...

उदगीर शहरात बांगलादेशातील हिंदू वरील अन्यायाविरोधात मानवी साखळी आंदोलनाने निषेध

उदगीर (प्रतिनिधी) : बांगला देशातील हिंदू समाजावर होत असलेले हल्ले व इस्कॉनचे धार्मिक नेते चिन्मय कृष्णदास यांनी बांगला देशातील हिंदू...

नायलॉन मांजा प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई, 5 हजारांचा मांझाचा साठा जप्त. दोघां विरोधात गुन्हा दाखल

लातूर (एल.पी.उगीले) : स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी सापळा रचून नायलॉन मांजा विक्री करणाऱ्या दोघांना पकडले. या दोघांकडून 05 हजार 365...

इनरव्हील क्लबच्या वतिने लक्ष्मीबाई शाळेत दाताची तपासणी

उदगीर (प्रतिनिधी) : लक्ष्मीबाई प्राथमीक शाळा गोपाळनगर येथे इनरव्हील क्लब आॅफ उदगीरच्या वतिने मंगळवारी शालेय विद्यार्थ्यांच्या दंत तपासणी करण्यात आली....

दिवंगत गोपीनाथराव मुंडे यांच्या जयंती निमित्त अभिवादन कार्यक्रम

अहमदपूर (गोविंद काळे) : लोकतेने दिवंगत गोपीनाथरावजी मुंडे यांच्या जयंती निमित्त सामूहिक अभिवादन करण्यात आले. सूरूवातीला पंचायत समितीचे माजी सभापती...

अहमदपुर येथे सदभावना संदेश यात्रेचे स्वागत

अहमदपुर (गोविंद काळे) : रोजी दर वर्षी प्रमाणे याही वर्षी सचखंड गुरुदारा नांदेड ते बिदर जानार्या सदभावना संदेश यात्रेचे रॉयला...

अहमदपुरात तहसीलदारांना निवेदन देऊन निषेध

अहमदपूर (गोविंद काळे) : मागील अनेक दिवसांपासून बांग्लादेशात हिंदूवर मोठ्या प्रमाणात अन्याय, अत्याचार होत असून, तेथील हिंदू धर्मस्थळे, माता- भगिनी,...

तळेगावच्या शेतकऱ्यावर अन्याय होऊ देणार नाही – दिलीपराव देशमुख

अहमदपूर (गोविंद काळे) : तालुक्यातील तळेगाव येथील शेतकऱ्यांना जुलै व ऑगस्ट महिन्यात जमिनीच्या मालकी हक्काच्या दावा करणाऱ्या नोटिसा आल्या होत्या...

पंढरीनाथ बोकारे यांच्या नेतत्वाखालील नानक-साई ची घुमान चळवळ पंजाब आणि महाराष्ट्रासाठी भूषणावह – शामपुरा

नांदेड (गोविंद काळे) : "मजबूत भाईचारे की सांज" ही संकल्पना घेऊन नानक साई फाऊंडेशन मागील २१ वर्षापासून पंजाब आणि महाराष्ट्रात...

राज्यकर्त्यांनी संविधानातील मूल्यावर आधारित मानवी कल्याणाचे कार्य करावे- डॉ.विठ्ठल दहिफळे

उदगीर (प्रतिनिधी) : संविधानाची अंमलबजावणी करणारी राज्यसत्ता महत्त्वाची आहे. व्यक्ती,सृष्टी आणि समष्टी यांच्याशी एकरूप होऊन मूल्य व्यवस्था प्रस्थापित करण्याची गरज...

error: Content is protected !!