Main Story

Editor’s Picks

Trending Story

आ. धिरज देशमुख यांच्या वाढदिवसनिमित्त विपीन जाधव यांनी क्षय रुग्णांना मोफत पोषक आहार किट वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : क्षय रुग्ण (टी.बी.) मुक्त भारत या मोहिमेतर्गत आ. धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे उदगीर विधानसभा उपाध्यक्ष...

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात हनुमान जयंती उत्साह साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र रेड्डी कॉलनी उदगीर या केंद्रात काल हनुमान...

रस्त्यावरील मुक्या जनावरांची तहान भागवण्यासाठी इनरव्हील क्लब उदगीरचा मायेची शीतलता उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लब उदगीरच्या वतीने कडक उन्हाळ्यात रस्त्यावरील मुक्या जनावरांसाठी यशवंत सोसायटी, शहर पोलिस स्टेशन, आंबेडकर चौक,शंकरप्पा मठ...

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; लामजना गावात ठिकठिकाणी अस्वच्छता, ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष

किल्लारी (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील लामजना गावात ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता पसरली असून दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून नागरिकांना...

श्रीमद् भागवत कथा मनोरंजनासाठी नाही तर जीवनाची व्यथा दूर करण्यासाठीआहे – ह.भ.प श्रीकृष्ण महाराज दस्तापूरकर

अहमदपूर ( गोविंद काळे ) : मानव जन्म भाग्याने मिळाला आहे, दुसऱ्यांचे दुःख दूर करता येण्यासारखे काम करावे, संसारात राहूनही...

अहमदपूरात सावरकर गौरव यात्रा

अहमदपुर( गोविंद काळे ) : संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन...

पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार – आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तहसील कार्यालय, अहमदपूर येथे पाणीपुरवठा संदर्भात अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख...

विज्ञाननिष्ठ व विवेकी समाज निर्मितीसाठी अंनिसचे कार्य कौतुकास्पद – प्राचार्य डॉ.ठोंबरे.

उदगीर (एल.पी.उगीले) : विज्ञाननिष्ठा, सामाजिक समता,बंधुता व सर्व धर्म समभावने मुळे सामाजिक ऐक्य मजबूत होते.विज्ञाननिष्ठ व विवेकी समाज निर्मिती साठी...

लक्ष्मण रणदिवे यांच्या वाढदिवसा निमित्त ग्रामीण रुग्णालयात फळे वाटप

देवणी (प्रतिनिधी) : देवणी येथील पत्रकार तथा प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघाचे देवणी तालुकाध्यक्ष, निर्भीड पत्रकार राजकीय, सामाजिक ,शैक्षणिक...

गांधी विचारांमध्ये महावीरांचे प्रतिबिंबडाॅ. रावसाहेब पाटील यांची मिमांसा

लातूर (एल.पी.उगीले) : महात्मा गांधींच्या जीवनशैली व विचारधारेमध्ये भगवान महावीरांचेच प्रतिबिंब असल्याचे मर्मग्राही विश्लेषण प्रख्यात जैनधर्म अभ्यासक व व्यासंगी संपादक...

error: Content is protected !!