Main Story

Editor’s Picks

Trending Story

साधुराम भद्राजी कांबळे यांच्या पुण्यस्मरणा निमित्त मोफत मोतिबिंदू शस्त्रक्रिया शिबिर

देवणी (प्रतिनिधी) : ग्रामीण भागातील नेत्र आरोग्याची चळवळ बनलेल्या ‘दृष्टी अभियान’ला मिळालेल्या उदंड प्रतिसादामूळे 'दृष्टी अभियान ०२ ची सुरुवात करण्यात...

शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील शिवाजी महाविद्यालयात पंडित दीनदयाळ यांची जयंती साजरी करून सर्वांनी विनम्र अभिवादन केले.महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ विनायकराव जाधव...

सचिन घोळवे यांना आदर्श शिक्षक पुरस्कार

उदगीर (एल पी उगिले) : उदगीर येथील शामलाल स्मारक माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयाचे सेवानिवृत्त उप मुख्याध्यापक भागवतराव घोळवे यांचे...

राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या हस्ते सहकार महर्षी दिलीपराव देशमुख यांना देश पातळीवरील सहकार नेत्रुत्व पुरस्कार प्रदान

पुरस्काराची मिळालेली १ लाख रुपये रक्कम व स्वतः चे ४ लाख रुपये असे ५ लाख रुपये माजी मंत्री दिलीपराव देशमुख...

शहर आजार मुक्त व सुंदर करण्यासाठी घनकचरा व्यवस्थापन करा – उपजिल्हाधिकारी प्रवीण फुलारी यांचे प्रतिपादन

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर शहराने शिक्षण क्षेत्रामध्ये चौफेर यश कमावले आहे. त्याप्रमाणे शहर आजार मुक्त सुंदर व गुणवत्ता पूर्ण...

उमेद ; हस्तकला वस्तू (बंजारा आर्ट) प्रदर्शन व विक्री

अहमदपूर (गोविंद काळे) : उमेद- महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियान, जिल्हा अभियान व्यवस्थापन कक्ष, लातूर औरंगाबाद, बीड, उस्मानाबाद, नांदेड, हिंगोली,...

कै. अशोकराव हाके पाटील पतसंस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा संपन्न

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील कै अशोकराव हाके पाटील शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्यादित अहमदपूरची १२ वि सर्वसाधारण...

रामदास कदमांच्या ‘त्या’ विधानाच्या निषेधार्थ अहमदपूरात जोडे मारो आंदोलन

अहमदपूर (गोविंद काळे) : शिवसेनेचे बंडखोर नेते रामदास कदम यांनी ठाकरे कुटुंबियांबद्दल केलेल्या बेताल वक्तव्याच्या निषेधार्थ राज्यातील शिवसैनिक आक्रमक झाले...

शेतकऱ्यांची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी जिल्हा बँक शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर – आमदार बाबासाहेब पाटील

लातूर जिल्हा बँकेकडून चेअरमन-सचिवांचा सन्मानअहमदपूर (गोविंद काळे) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालक पदाच्या निवडणुकीपासूनच आमदार बाबासाहेब पाटील यांच्या...

सांस्कृतिक विविधतेत एकता हीच भारताची जगात ओळख – डॉ.पुष्पिता अवस्थी

अहमदपूर (गोविंद काळे) : भाषा आणि संस्कृतीवर भौगोलिक वातावरणाचा प्रभाव असतो, भौगोलिक वातावरणात सांस्कृतिक जनजीवनाची जडणघडण होते. भौगोलिक दृष्ट्या भारताची...

error: Content is protected !!