नात्यांचे पावित्र्य जपल्यास संस्कृती टिकून राहील- डॉ. रामकृष्ण बदने
उदगीर (एल.पी.उगीले) महात्मा बसवेश्वरांनी बाराव्या शतकात रक्ताच्या नात्यापेक्षाही मानवतेच्यानात्याला अधिक महत्त्व दिले होते. त्यामुळे विविध जाती धर्मातील लोक बसवेश्वरांच्या विचाराशी...
