Main Story

Editor’s Picks

Trending Story

तोंडार महसूल मंडळ विभागाच्या शेतकऱ्यांची बैठक

उदगीर (एल पी उगीले) : उदगीर तालुक्यातील महसूल विभाग तोंडार अंतर्गत येणारे गाव कल्लुर येथे श्री विठ्ठल रुक्मिणी मंदीरा मध्ये...

मानवी भाव आणि अर्थ याचे संकलन म्हणजे भावार्थ रामायण होय – पंडित कुमठे

उदगीर (एल.पी.उगीले) : पृथ्वीतलावर जेंव्हा जेंव्हा अन्याय अत्याचार वाढतो तेंव्हा तेंव्हा दुष्टांचा संहार करण्यासाठी भगवंताला आवतार घ्यावा लागतो. या आवतार...

आ. धिरज देशमुख यांच्या वाढदिवसनिमित्त विपीन जाधव यांनी क्षय रुग्णांना मोफत पोषक आहार किट वाटप

उदगीर (एल.पी.उगीले) : क्षय रुग्ण (टी.बी.) मुक्त भारत या मोहिमेतर्गत आ. धिरज देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त युवक काँग्रेसचे उदगीर विधानसभा उपाध्यक्ष...

श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा केंद्रात हनुमान जयंती उत्साह साजरी

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील श्री स्वामी समर्थ अध्यात्मिक सेवा व बाल संस्कार केंद्र रेड्डी कॉलनी उदगीर या केंद्रात काल हनुमान...

रस्त्यावरील मुक्या जनावरांची तहान भागवण्यासाठी इनरव्हील क्लब उदगीरचा मायेची शीतलता उपक्रम

उदगीर (एल.पी.उगीले) : इनरव्हील क्लब उदगीरच्या वतीने कडक उन्हाळ्यात रस्त्यावरील मुक्या जनावरांसाठी यशवंत सोसायटी, शहर पोलिस स्टेशन, आंबेडकर चौक,शंकरप्पा मठ...

ग्रामस्थांचे आरोग्य धोक्यात; लामजना गावात ठिकठिकाणी अस्वच्छता, ग्रामपंचायतचे अक्षम्य दुर्लक्ष

किल्लारी (प्रतिनिधी) : औसा तालुक्यातील लामजना गावात ग्रामपंचायतच्या दुर्लक्षामुळे जागोजागी घाणीचे साम्राज्य, अस्वच्छता पसरली असून दुर्गंधीमुळे नाकाला रुमाल लावून नागरिकांना...

श्रीमद् भागवत कथा मनोरंजनासाठी नाही तर जीवनाची व्यथा दूर करण्यासाठीआहे – ह.भ.प श्रीकृष्ण महाराज दस्तापूरकर

अहमदपूर ( गोविंद काळे ) : मानव जन्म भाग्याने मिळाला आहे, दुसऱ्यांचे दुःख दूर करता येण्यासारखे काम करावे, संसारात राहूनही...

अहमदपूरात सावरकर गौरव यात्रा

अहमदपुर( गोविंद काळे ) : संपूर्ण महाराष्ट्रात भारतीय जनता पार्टी व शिवसेनेच्या पुढाकाराने स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर गौरव यात्रेचे आयोजन...

पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही तर अधिकाऱ्यांवर कार्यवाही करणार – आमदार बाबासाहेब पाटील

अहमदपूर ( गोविंद काळे ) : तहसील कार्यालय, अहमदपूर येथे पाणीपुरवठा संदर्भात अहमदपूर चाकूर मतदारसंघाचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्या प्रमुख...

विज्ञाननिष्ठ व विवेकी समाज निर्मितीसाठी अंनिसचे कार्य कौतुकास्पद – प्राचार्य डॉ.ठोंबरे.

उदगीर (एल.पी.उगीले) : विज्ञाननिष्ठा, सामाजिक समता,बंधुता व सर्व धर्म समभावने मुळे सामाजिक ऐक्य मजबूत होते.विज्ञाननिष्ठ व विवेकी समाज निर्मिती साठी...

error: Content is protected !!