Main Story

Editor’s Picks

Trending Story

ग्राहक हा अर्थव्यवस्थेचा कणा आहे – राज्याध्यक्ष डॉ.विजय लाड

अतनूर (एल.पी.उगीले) : ग्राहक हा अर्थव्यवस्थेतील अतिशय महत्त्वाचा घटक असून अर्थव्यवस्थेचा ग्राहक हा महत्त्वाचा घटक आहे. ग्राहक म्हणजे दैवत असून...

शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आगीत किराणामालाचे मोठे नुकसान गावकऱ्यांनी केली दुकानदारास मदत

जळकोट (एल.पी.उगीले) : जळकोट तालुक्यातील पाटोदा बुद्रुक येथील किराणा मालाच्या दुकानाला लागलेल्या आगीत मोठे नुकसन झाले, यावेळी गावात सरपंच सुनील...

लालबहादुरच्या समर्थ महिंद्रकरची आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ इंटर-स्टेट टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

उदगीर ( एल.पी.उगीले) : लालबहादूर शास्त्री माध्यमिक विद्यालयातील इयत्ता दहावी वर्गात शिकणाऱ्या समर्थ सुनील महिंद्रकर या विद्यार्थ्यांची आंतरराष्ट्रीय इंडो-नेपाळ इंटर-स्टेट...

अगा जे घडलेची नाही… ते यावर्षीच्या घोडे माळेगावात यश घडले…?

प्रसिद्ध तमाशा सम्राट व कला _भूषण रघुवीर खेडकर यांची खंत प्राचार्य डॉ. वसंत बिरादार माळेगावच्या तमाशा मंडळातून लोहा,१९५६ पासून… आई...

७६ पैकी ४५ नवनिर्वाचित सरपंचांनी भाजपाचा सत्कार स्विकारला

लातूर (एल.पी.उगीले) : लातूर ग्रामीण मतदार संघात काँग्रेसवाल्यांनी सर्व सत्तास्थानाची यंत्रणा वापरुन, दडपशाही करुनही निवडणूक झालेल्या ७६ ग्रामपंचायतीच्या नवनिर्वाचित सरपंचापैकी...

उदगीर मधूनही राष्ट्रीय खेळाडु तयार व्हावेत – माजी मंत्री आ. संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : उदगीर म्हटले की पूर्वी क्रीडा क्षेत्रामध्ये देश पातळीवर गाजलेले शहर प्रामुख्याने व्हॉलीबॉल साठी महाराष्ट्राच्या संघातून उदगीरच्या अनेक...

समाजासाठी अहोरात्र राबणाऱ्या पोलिसांच्या घराचा प्रश्न मिटवल्याचे समाधान वेगळेच – माजी गृहमंत्री आ.संजय बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) : "सद्रक्षणाय खलनिग्रहणाय" हे ब्रीद घेऊन समाजाच्या रक्षणासाठी अहोरात्र धडपडणाऱ्या पोलिसांच्या असंख्य अडचणी आहेत. त्या सोडवण्यासाठी आपण आपल्या...

रस्त्याचे जाळे तयार झाल्यास दळणवळणाला, विकासाला गती येते – आ. बनसोडे

उदगीर (एल.पी.उगीले) कोणत्याही प्रदेशाची, विभागाची, शहराची प्रगती होण्यासाठी दळणवळण वाढले पाहिजे. आणि दळणवळण वाढण्यासाठी रस्त्याचे जाळे निर्माण झाले पाहिजे. हा...

बुरशीजन्य प्रादुर्भावामुळे तुरीचा झाला खराटा,पंचनामे करून नुकसान भरपाई द्या – चंद्रशेखर पाटील

अतनूर (प्रतिनिधी) : यावर्षी सततच्या पावसाने तूर पिकाला बुरशीजन्य प्रादुर्भाव झाल्याने तुरीचे उभे पीक वाळून गेल्याने तुरीचा अक्षरशः खराटा झाला...

अहमदपूर चाकूर मतदारसंघातील सर्वच ग्रामपंचायतींना विकास कामांसाठी निधी उपलब्ध करून देणार : आ. बाबासाहेब पाटील

अहमदपूर (गोविंद काळे) : अहमदपूर - चाकूर तालुक्यातील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणुकीत विजयी झालेल्या नवनिर्वाचित सरपंच व ग्रामपंचायत सदस्यांनी आमदार बाबासाहेब...

error: Content is protected !!