Main Story

Editor’s Picks

Trending Story

जागृती शुगर चा ११ व्या बॉयलर व गाळप हंगामाचा ५ ऑक्टोंबर रोजी विजयादशमीला प्रारंभ

ज्यूस टू इथेनॉल प्रकल्पाचा माजी मंत्री दिलीपराव देशमुख साहेब सौ सुवर्णाताई देशमुख यांच्या हस्ते शुभारंभ होणार लातूर (प्रतिनिधी) : राज्यातील...

सातत्यपूर्ण प्रयत्न आपल्याला यशापर्यंत नेतात प्रा. शाम डावळे

उदगीर (एल.पी.उगीले) : हाती घेतलेले काम सातत्याने केले पाहिजे, सकारात्मक दृष्टिकोन ठेवून आत्मविश्वासपूर्वक केलेले काम आपल्याला यश मिळवून देते, असे...

अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात कायदा व सुव्यवस्थेबाबत शिबिर

उदगीर (एल.पी.उगीले) : येथील उर्दू माध्यमाची शाळा अल-अमीन माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात उदगीर शहराचे पोलीस निरीक्षक गोरख दिवे यांचे...

राधासाई दांडीया महोत्सव स्पर्धेचे आ. बनसोडे यांच्या हस्ते उद्घाटन

उदगीर (एल.पी.उगीले) येथील राधासाई दांडीया महोत्सव-२०२२ स्पर्धेचे उद्घाटन माजी गृह राज्यमंत्री आ. संजय बनसोडे यांच्या हस्ते संपन्न झाले. यावेळी राधासाई...

अवलकोंडा पाटी येथे घटस्थापना

उदगीर (एल.पी.उगिले) : उदगीर- नळगीर मार्गावरील अवलकोंडा शिवारात कालिकामाता ध्यान योग प्रतिष्ठानच्या वतीने कालिकामाता देवी मंदिरात घटस्थापना करण्यात आली.नवरात्र महोत्सवास...

समाजातील अंध व्यक्तींना दृष्टी देण्याचे कार्य उदयगिरी लॉयन्स नेत्ररूग्नालय उदगीर करत आहे – आ.संभाजी पाटील निलंगेकर

उदगीर (एल.पी.उगीले) : मानवी शरीरातील सर्वात नाजुक आणि महत्वाचा अवयव म्हणजे डोळा, डोळ्याची नजर अबाधित राहावी. आणि सध्याच्या या धावपळीच्या...

महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात छात्र सैनिकांचा सत्कार

उदगीर(एल.पी.उगीले) : येथील महाराष्ट्र उदयगिरी महाविद्यालयात राष्ट्रीय छात्र सेनेची सीनियर अंडर ऑफिसर प्रणिता विश्वनाथराव विभुते हिची सर्व बटालियन मधून ऑबस्टॅकल...

प्राचार्य डॉ. रावसाहेब जाधव आणि डॉ. डी. यु. गवई यांची ‘मिया वाकी’ला भेट

अहमदपूर (गोविंद काळे) : येथील महात्मा फुले महाविद्यालयातील नाविन्यपूर्ण असा 'मिया वाकी' अर्थात 'आनंद घन वन' हा प्रकल्प लातूर जिल्ह्यात...

आजी आजोबा स्नेह मेळाव्याच्या अहमदपूर पॅटर्न सर्वांनी स्वीकारावा

अहमदपूर (गोविंद काळे) : भारतीय संस्कृती जगातील सर्व संस्कृतीपेक्षा वेगळी पण आज एकत्र कुटुंब व्यवस्था विस्कळीत झालेली आहे. त्यामुळे येणाऱ्या...

जगा आणि जगूद्याचे पर्यावरण असले पाहिजे – प्रा.डॉ.परमेश्वर पौळ

मुखेड (गोविंद काळे) : पर्यावरण हे दोन प्रकारचे असते.एक मानवनिर्मित तर दुसरे निसर्गनिर्मित. सांस्कृतिक पर्यावरण ही महत्त्वाची असते.निसर्ग जिथे आपणास...

error: Content is protected !!