Main Story

Editor’s Picks

Trending Story

राज्यपाल नियुक्त विधान परिषद सदस्य म्हणून साहित्यिक शरद गोरे यांना संधी द्यावी – ज्येष्ठ साहित्यिक श्रीपाल सबनीस यांची मागणी

पुणे : राज्यपाल नियुक्त विधान परिषदेच्या १२ सदस्यांची नव्याने निवड होणार असल्याची चर्चा सध्या वेग घेत आहे. साहित्य, कला, सामाजिक...

अण्णाभाऊ साठे यांनी शोषितांचा आक्रोश शब्दातून मांडला- प्रा. राहुल पुंडगे

उदगीर(एल.पी.उगीले):- अण्णाभाऊ साठे एक थोर समासुधारक होते. त्यांनी समाज जागृती करण्यासाठी अहोरात्र प्रयत्न केले. अत्यंत गरीब आणि हलाखीची परिस्थिती असल्यामुळे...

देवणी येथे नेत्र तपासणी व मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबीर संपन्न

उदगीर (एल.पी.उगीले) : देवणी येथील लोकजागृती शिक्षण संस्थेचे सचिव, भाऊसाहेब सहकारी बँकेचे चेअरमन तथा लातूर जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक भगवानराव...

पशुवैद्यकीय विद्यार्थ्यांचा बेमुदत संप चालू

उदगीर(एल.पी.उगीले) : महाराष्ट्र पशू आणि मत्स्य विज्ञान विद्यापीठाच्या कायद्यामध्ये बदल करून, नवीन खासगी कॉलेजांना मान्यता देण्याचा निर्णयासह इतर मागण्यांसाठी राज्यातील...

आ. रमेशअप्पा कराड यांच्या प्रयत्नातून ५ कोटी रुपयांचा निधी मंजूर

लातूर (प्रतिनिधी) : राज्य शासनाच्या नगर विकास विभागाअंतर्गत वैशिष्ट्यपूर्ण योजनेतून रेणापूर नगरपंचायत अंतर्गत मुस्लिम बांधवांसाठी शादीखाना बांधकाम करणे आणि बालाजी...

अहमदपूर बसस्थानकातील घाणी विरोधात मनसेचा एल्गार

मनसेने उपरोधिक पणे घातला घाणीला हार. अहमदपूर ( गोविंद काळे ) शहराच्या बसस्थानकातील घाणीमुळे आणि तेथे पसरलेल्या दुर्गंधीने शहराच्या मुख्य...

नोकरी कडून व्यवसायाकडे भगवान कदम यांचे दमदार पाऊल – प्रा.मारोती बुद्रुक पाटील

उद्योग व्यवसाय कडे वाटचाल म्हणजे आत्मनिर्भर्तेकडे सक्षम पाऊल होय व्यवसायामुळे स्वतःला आणि इतरांनाही रोजगार मिळतो उद्योग व्यवसायाची वाढ म्हणजे समाजाच्या...

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.

जयंतीनिमित्त प्रासंगिक लेखन. स्वर्गीय लोकशाहीर अण्णाभाऊ साठे मराठी साहित्यातील समाज सुधारक, लोककवी आणि प्रसिद्ध लेखक म्हणून समाजाला त्यांची ओळख आहे....

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या पुण्यतिथी निमित्त त्यांच्या जीवनावर टाकलेला प्रकाश.

पुण्यतिथीनिमित्त प्रासंगीक लेखन. लोकमान्य बाळ गंगाधर टिळक उर्फ केशव यांचा जन्म 23 जुलै 1856 रोजी रत्नागिरी जिल्ह्यातील चिखलगाव येथे झाला....

अहमदपूर येथे मनसेचे वनीकरण कार्यालयात ठिय्या आंदोलन

शेतकऱ्यांची पिकनासाडी करणाऱ्या वन्य प्राण्यांचा बंदोबस्त करा अहमदपूर ( गोविंद काळे ) तालुक्यातील सोनखेड,मानखेड,कोपरा,पाटोदा,मांडणी अश्या अनेक गावी शेतकऱ्यांची पिके उध्वस्त...

error: Content is protected !!