Main Story

Editor’s Picks

Trending Story

श्यामलाल हायस्कूलमध्ये ‘मिशन कवचकुंडल’ covid-19 लसीकरण जाणीव जागृती अभियान संपन्न !

उदगीर : येथील श्यामलाल हायस्कूलमध्ये "मिशन कवच-कुंडल" अंतर्गत covid-19 प्रतिबंधक लसीकरण जाणीव जागृती अभियान संपन्न झाले. या कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थान...

श्यामार्य कन्या विद्यालयात गुणवत्ता विकास मार्गदर्शन बैठक संपन्न

उदगीर ( प्रतिनिधी ) : श्यामार्य  कन्या विद्यालयात शिक्षण विभाची  उदगीर शहरातील मराठी माध्यमाच्या माध्यमिक विभागातील सर्व मुख्याध्यापकांची बैठक आयोजित...

जिल्हा बँकेत सर्वांना सोबत घेवून समन्वयाने कार्य केले – दिलीपराव देशमुख

उदगीर मतदार संघातून लक्ष्मीताई भोसले तर जळकोट मधून मारोती पांडे यांची उमेदवारी जाहीर उदगीर (प्रतिनिधी) : लातूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...

दांडिया चा परवाना नाकारला, हा तर संस्कृतीवर घाला !! – पाटोदे 

उदगीर (प्रतिनिधी) : उदगीर येथे गेल्या कित्येक वर्षापासून भारतीय संस्कृतीचे प्रतीक म्हणून नवदुर्गा च्या काळात राधा साई दांडिया महोत्सव घेतला...

उदयगिरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय येथे मोफत मधुमेह व रक्तदाब तपासणी शिबीर संपन्न

उदगीर (प्रतिनिधी) : उदयगीरी लाॅयन्स नेत्ररूग्नालय येथे महात्मा गांधी जयंती व लाल बहादुर शास्त्री जयंती सेवा सप्ताह निमित्त उदयगीरी लाॅयन्स...

ओला दुष्काळ जाहीर करा व ऊसाची एक रक्कमी एफ आर पी द्यावी – राजू शेट्टी यांची मागणी

तेर (सागर वीर) : वाघोली येथे आले असता प्रथम महात्मा गांधी व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून...

दयानंद कला च्या अश्विनी गायकवाड ची पदव्युत्तर शिक्षणासाठी आय.आयटी हैद्राबाद येथे निवड

लातूर (प्रतिनिधी) : दयानंद शिक्षण संस्था,लातूर संचलित दयानंद कला महाविद्यालयल,लातूर बी.ए. या पारंपारिक पदवी अभ्यासक्रमाबरोबरच कांही रोजगाराभिमुख पदवी अभ्यासक्रम शिकवले...

महाराष्ट्र राज्य कामगार विकास संघटनेच्या वतीने निखिल गायकवाड यांना गौरव पुरस्कार!

लातूर (प्रतिनिधी) : निखिल शिवाजी गायकवाड हे उदयोन्मुख राजकीय व्यक्तिमतत्व, घरातून समाजकार्य करण्याचा वसा घेऊन राजकारणात सक्रिय असलेले निखिल शिवाजी...

पंतप्रधान नरेंद्र मोदीजींचे महिलानी पोस्टकार्डातून मानले आभार

यवतमाळ (राम जाधव) : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने गरजूंना धान्य वाटप, रक्तदान शिबीर, आरोग्य तपासणी शिबीर, केंद्र...

72 तासात शेतकऱ्यांना अर्थसाहाय्य द्या अन्यथा तीव्र आंदोलन – बाळासाहेब पाटोदे

 उदगीर (प्रतिनिधी) : अतिवृष्टीमुळे लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झाले आहे. गावातील शेतीसुद्धा खरवडून गेली आहे. त्यामुळे पिकासोबत शेतीचे मोठे...

error: Content is protected !!